बाडमेर (राजस्थान) में होली के कारण धारा १४४ लागू ! अन्य धर्मियों की भावनाओं को ठेस न पहुचाने का आदेश !
हिन्दुओं की धार्मिक भावनाओं की रक्षा कौन करेगा ?
हिन्दुओं की धार्मिक भावनाओं की रक्षा कौन करेगा ?
‘प्राचीन काळी ‘हिरण्यकश्यपू’ नावाचा एक राक्षस राजा होता. हा राक्षस देवांचा मोठा वैरी होता. भगवान विष्णूचे नाव घेणे, त्याला सहन होत नसे; पण त्याचे नशीब उलटे. त्याच्याच कुळात एक देवभक्त बालक जन्मले. त्याचे नाव ‘प्रल्हाद’ ! प्रल्हाद हा अत्यंत भाविक राजपुत्र होता. तो भगवंताचा जप करी.
‘अमेरिकन कर्करोग सोसायटी’ आणि ‘बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ’, या संस्थांनी केलेल्या एका संशोधनातून ‘बागकाम करणार्यांच्या तणावात आणि चिंतेच्या पातळीत लक्षणीय घट होते’, असा निष्कर्ष काढला आहे.
भारतीय विधी आयोग आणि त्याच्या कार्याची ओळख करुन देणारा लेख !
‘वसंतऋतूचे आगमन झाले आहे. या काळात कफ विकार नैसर्गिकरित्या होतात; पण त्याचा त्रास होऊ नये म्हणून किमान या काळात तरी आयुर्वेदोक्त दंतधावन करायला हवे.
सध्या जगात एका भारतियाने भीती माजवली आहे. काही लगेच मोदी, पुतिन, जो बायडेन, किम जोंग उन, शी जिनपिंग यांच्यापैकी एकाचे नाव घेतील, तर काही अमित शहा किंवा राहुल गांधी यांचेही नाव घ्यायला मागे पहाणार नाहीत; परंतु हे नाव वेगळेच आहे.
वाशिम येथील एस्.एम्.सी. इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य प्रयत्न !
या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
आधुनिक शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम ! आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे नैतिकता उंचावत नसून कसेही करून केवळ परीक्षेत उत्तीर्ण होण्याची घातक मानसिकता बळावत आहे.
४ मार्च या दिवशी आपण सद्गुरु स्वातीताईंची साधकांना घडवण्याची तळमळ आणि साधकांप्रती असलेली प्रीती पाहिली. या भागात साधकांचा कृतज्ञताभाव पहाणार आहोत.