सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ८४

‘लागवडीतील बहुतेक सर्वच फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या यांचे आयुष्य ४ ते ६ मासांचे असते. ही रोपे आणि वेली सुकल्यावर त्यांचे सर्व अवशेष काढून आच्छादन करण्यासाठी (भूमी झाकण्यासाठी) किंवा कुंड्या अन् वाफे भरण्यासाठी त्यांचा उपयोग करावा. आपल्या लागवडीतील सुकलेले प्रत्येक रोप किंवा वेलीची एकही काडी टाकून न देता त्याचा पुनर्वापर करावा. हे सर्व अवशेष कुजून झाडांना जीवनद्रव्ये उपलब्ध करून देतात.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (९.२.२०२३)
तुम्हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्हाला कळवा !
ई-मेल : [email protected]
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?