सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ८४

‘लागवडीतील बहुतेक सर्वच फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या यांचे आयुष्य ४ ते ६ मासांचे असते. ही रोपे आणि वेली सुकल्यावर त्यांचे सर्व अवशेष काढून आच्छादन करण्यासाठी (भूमी झाकण्यासाठी) किंवा कुंड्या अन् वाफे भरण्यासाठी त्यांचा उपयोग करावा. आपल्या लागवडीतील सुकलेले प्रत्येक रोप किंवा वेलीची एकही काडी टाकून न देता त्याचा पुनर्वापर करावा. हे सर्व अवशेष कुजून झाडांना जीवनद्रव्ये उपलब्ध करून देतात.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (९.२.२०२३)
तुम्हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्हाला कळवा !
ई-मेल : [email protected]
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
अहंकार कि सत्याचा शोध ?