
‘अंघोळीपूर्वी पूर्वी काहीही खाऊ नये. जर अंघोळीपूर्वी अगदीच प्यायचे असल्यास अर्धा कप गरम पाणी अथवा अर्धा कप चहा घेण्यास आडकाठी नाही; पण अनेकांना सकाळी उठल्यावर अंघोळीपूर्वी खारी, बिस्कीट, टोस्ट, पाव इत्यादी चहामध्ये बुडवून खाणे, पेलाभर दूध पिणे किंवा पोहे, उपमा अथवा शिरा अशा प्रकारचा कोणताही पदार्थ न्याहरी (नाश्ता) म्हणून घेण्याची सवय असते. आयुर्वेदानुसार असे करणे वर्ज्य आहे.
(सौजन्य : वैद्य समीर मुकुंद परांजपे)
अंघोळ हे भूक, ऊर्जा आणि बळ यांमध्ये वृद्धी करते. अंघोळ केल्याने अग्नी वाढून कडकडून भूक लागते, तेव्हा न्याहारी करावी. त्यामुळे सर्वांनी लवकर उठून अंघोळ करावी आणि त्यानंतरच न्याहारी करावी. आयुर्वेदोक्त दिनचर्येचे पालन करून निरोगी रहावे !
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (२७.१२.२०२२)
(संपर्कासाठी ई-मेल : [email protected])
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
लैंगिक आरोग्य आणि स्त्री
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !