देशात अराजकता माजवणार्‍या कट्टरतावाद्यांचे वास्तव तथाकथित निधर्मीवाद्यांच्या लक्षात कधी येणार ?

मागील लेखात आपण ‘पोलीस खाते म्हणजे हिंदूंसाठी ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’, तक्रार घेण्याविषयी हिंदू आणि मुसलमान यांच्यातही तुष्टीकरण करणारे पोलीस, देशातील हिंदुद्वेष्ट्यांची कोल्हेकुई म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आणि ‘संयुक्त राष्ट्रां’नी मांडलेला भारताविषयीचा दूषित दृष्टीकोन’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.       

फल-ज्योतिषशास्त्रातील मूलभूत घटक : ग्रह, राशी आणि कुंडलीतील स्थाने

‘फल-ज्योतिषशास्त्र हे ग्रह, राशी आणि कुंडलीतील स्थाने या ३ मूलभूत घटकांवर आधारित आहे. या ३ घटकांमुळे भविष्य दिग्दर्शन करणे शक्य होते. या ३ घटकांची तोंडओळख या लेखाद्वारे करून घेऊया.

शाळिग्राम यात्रेमुळे चिनी ‘अजेंड्या’ला (षड्यंत्राला) धक्का !

चीन सदैव भारत आणि नेपाळ यांच्या संबंधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतो. नेपाळही चीनच्या प्रभावाखाली येऊन भारताला लांब ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतो; परंतु शाळिग्राम यात्रेने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.

विवाहाचे महत्त्व आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’पासून मुक्तीची आवश्यकता !

विवाह आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांमधील भेद अन् विवाह संस्काराचे प्राचीन संदर्भ यांचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे देशातून आतंकवाद संपवण्यासारखे ! – राहुल कौल, यूथ फॉर पनून कश्मीर

कलम ३७० हटवल्यानंतर आतंकवादाच्या मोठ्या घटना बंद झाल्या. दगडफेक थांबली; पण हिंदूंना अजूनही वेचून मारले जात आहे. सरकार सॉफ्ट टेररिझम (सौम्य आतंकवाद) मान्य करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे देशात चुकीचा संदेश जाऊ शकतो.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

खोकल्यामध्ये गुणकारी सनातन पिप्पली (पिंपळी) चूर्ण

कफयुक्त किंवा कोरड्या खोकल्यामध्ये दिवसातून ४ – ५ वेळा चिमूटभर सनातन पिप्पली (पिंपळी) चूर्ण चघळावे. त्यामुळे खोकला थांबतो. हा उपचार अधिकाधिक ३ दिवस करावा.

‘नमाजपठण करा आणि आतंकवादी बना’, हाच इस्लामचा अर्थ ! – योगऋषी रामदेवबाबा

बाडमेर (राजस्थान) येथील पनोणियामध्ये धर्मपुरी महाराज मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

‘बीबीसी’वरील नाहक अप्रसन्नतेपेक्षा खराखुरा माहितीपट बनवणे आवश्यक !

‘बीबीसी’च्या वादग्रस्त माहितीपटावर बंदी घालण्यापेक्षा त्यातील चुका दाखवून देणे आवश्यक !

स्त्रियांच्या मासिकधर्माचा त्यांच्या स्वतःवर आणि वातावरणावर होणारा परिणाम समजून घ्या !

‘स्त्रियांचा मासिकधर्म (मासिक पाळी) हा अशौचाच एक प्रकार आहे, असे धर्मग्रंथांत सांगितले आहे. ही अवस्था नेहमीच्या अवस्थेहून निराळी असते, हे पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोगांतून सिद्ध केलेले आहे….