साहित्‍य संमेलनात वर्धा जिल्‍ह्यातील २३५ पुस्‍तकांचे प्रकाशन

वर्धा जिल्‍ह्यातील लेखक आणि साहित्‍यिक यांना न्‍याय देण्‍यासाठी येथील अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनामध्‍ये एक विशेष दालन उभारण्‍यात आले होते. या दालनामध्‍ये वर्धा जिल्‍ह्यातील विविध भागांतील ८४ लेखकांची २३५ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत.

(म्‍हणे) ‘लव्‍ह जिहाद’चे खोटे कारण पुढे करून आंतरधर्मीय विवाहांवर बंदी घालण्‍यासाठी कायदा करण्‍याचा घाट !’ – ‘सेक्‍युलर मूव्‍हमेंट’चा आरोप !

‘लव्‍ह जिहाद’चे कारण खोटे आहे, असे म्‍हणणार्‍या ‘सेक्‍युलर मुव्‍हमेंट’ने आतापर्यंत देशात घडलेल्‍या अनेक प्रकरणांचा अभ्‍यास केल्‍यास त्‍यात ‘लव्‍ह जिहाद’च असल्‍याचे उघड होईल !

अध्यात्मामुळे नैतिक मूल्ये जिवंत रहातात ! – श्री श्री रविशंकर

कामाच्या तणावांपासून दूर होण्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. कारण अध्यात्मच नैतिक मूल्य जिवंत ठेवण्याचे कार्य करते, असे मत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.

आदिवासींना ‘हिंदु’ म्हटल्याने दैनिक ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांना धमक्या !

आदिवासी हे मूळ हिंदूच आहेत. इंग्रजांच्या काळात हिंदु समाजात फूट पाडण्यासाठी ‘आदिवासी’ असा शब्दप्रयोग केला गेला आणि त्यांना हिंदु धर्मापासून वेगळे करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले.

(म्हणे) ‘समान नागरी कायदा घटनाविरोधी ठरेल !’ – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा दावा !

जाती ईश्‍वराने नव्हे, तर ब्राह्मणांनी निर्माण केल्या ! – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक

हिंदु समाज देशातून नष्ट होण्याची भीती वाटत आहे का ? मात्र हे तुम्हाला कोणताच ब्राह्मण सांगू शकणार नाही. ते तुम्हाला समजून घ्यावे लागेल.

वाराणसीच्या एका गावातील हनुमान मंदिरात अज्ञातांकडून मूर्तींची तोडफोड !

इस्लामी देशांत नव्हे, तर हिंदुबहुल भारतात हिंदूंची मंदिरे असुरक्षित ठरतात, हे हिंदूंना लज्जास्पद !

(म्हणे) ‘हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव यांना दिला जातो पाठिंबा !’

हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव असता, तर आज बहुसंख्य हिंदू ९ राज्यांत अल्पसंख्यांक झाले नसते ! काश्मीरमधून त्यांना पलायन करावे लागले नसते आणि सिद्धरामय्या यांनाही हे विधान करण्यापूर्वी विचार करावा लागला असता !

मध्यपूर्वेतील ४ देशांमध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप : १९०० लोकांचा मृत्यू

पंतप्रधान मोदी यांनी भूकंपाविषयी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, भारत तुर्कीयेतील लोकांच्या समवेत उभा आहे आणि या संकटावर मात करण्यासाठी शक्य तितके साहाय्य करण्यास आम्ही सिद्ध आहोत.

पाकच्या क्वेटा येथील स्टेडियमबाहेरील बसमध्ये तालिबान्यांकडून बाँबस्फोट

या स्फोटात ५ जण घायाळ झाले. ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ने (‘टीटीपी’ने) या स्फोटाचे दायित्व स्वीकारले असून सुरक्षा अधिकार्‍यांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले.