महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेतील मान्यवरांचे मौलिक विचार !
केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर भारतामध्ये मंदिरांविषयीचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालले आहेत. असंख्य मंदिरे सरकार कह्यात घेऊन त्यामध्ये अहिंदु मंडळी विश्वस्त म्हणून नियुक्त केली जात आहेत. त्यामुळे मंदिरांतील प्राचीन परंपरा लोप पावत आहेत.