आतंकवादी प्रवृत्ती ठेचा !

आताच्या आधुनिक युगात आतंकवाद्यांचे आव्हान हे केवळ बाह्यतः राहिलेले नाही, तर सामाजिक माध्यमांद्वारे बौद्धिकतेपर्यंत त्याच्या कक्षा रूंदावल्या आहेत. मिळेल त्या माध्यमातून आतंकवादी त्यांच्या कारवाया करत असतात. यासाठी बंदी घालायची असेल, तर केवळ संघटनेवर न घालता त्यांच्या सामाजिक माध्यमांच्या खात्यांवरही घातली पाहिजे.

सांगली येथे पी.एफ्.आय. या संघटनेच्या विरोधात कारवाई करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने ! 

स्टेशन चौकातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर भाजप, शिवसेना, हिंदु एकता आंदोलन, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अशा हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २७ सप्टेंबर या दिवशी पी.एफ्.आय.च्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

भोगवादी संस्कृती नको !

पुण्यात सध्या पबची विकृती वाढत आहे. पब, नाईट क्लब यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकृत्ये, तसेच अनेक अवैध धंदे चालतात. महाविद्यालयीन विद्यार्थी हेच देशाचे भवितव्य आणि तेच भावी पिढीचे आदर्श असणार आहेत. त्यांना नशेच्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार जाणूनबुजून होत आहे का ?

भिवंडी येथे संरक्षक भिंत पडून ६ जण घायाळ !

भिवंडी शहरातील चव्हाण वसाहतीच्या परिसरात एका मंगल कार्यालयाची धोकादायक संरक्षक भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात येत होती. भिंत शेजार्‍यांच्या घरावर कोसळल्याने ६ जण घायाळ झाले आहेत.

अशा मनोरुग्णांना केवळ हिंदूंचीच धार्मिक स्थळे कशी दिसतात ?

भाग्यनगरमध्ये बुरखा घातलेल्या दोघा मुसलमान महिलांनी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस उपायुक्त राजेश कुमार यांनी सांगितले की, या दोघी मनोरुग्ण आहेत.

रात्रीच्या जागरणाचा त्रास होऊ नये, यासाठी हे करा !

रात्रीचे जेवण लवकर झाल्याने जागरण झाल्यावर भूक लागते. अशा वेळी शेव, चिवडा यांसारखे फराळाचे पदार्थ खाऊ नका. जागरण होते तेव्हा पोटामध्ये पित्त वाढलेले असते. अशा वेळी फराळाचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने पित्ताचा भडका उडेल….

इस्लामी देशांतून निर्वासित झालेल्या हिंदूंची दैन्यावस्था !

हिंदूंवरील अत्याचार आणि निर्वासित हिंदूंच्या मूलभूत सुविधा यांकडे दुर्लक्ष करणारा माणुसकीहीन मानवाधिकार आयोग !

वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ घोषित करण्यासाठी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची राष्ट्रघातकी योजना !

भारतीय स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षात म्हणजे वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ म्हणून स्थापित करण्याचे ‘पी.एफ्.आय.’ या आतंकवादी संघटनेचे जिहादी मनसुबे नुकतेच बिहारमध्ये टाकलेल्या एका धाडीत काही कागदपत्रांच्या माध्यमातून अन्वेषण यंत्रणांच्या हाती लागले आहेत.

शक्तींची निर्मिती

श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण व्हायला साहाय्य होते आणि अशी उपासना अधिक फलदायी असते. हाच भाग लक्षात घेऊन नवरात्रीच्या निमित्ताने शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्‍यांसाठी या लेखमालिकेतून देवीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती येथे देत आहोत.