कावड यात्रा भारतात आहे कि इस्लामी देशांत ?
उत्तरप्रदेशच्या येथील परगंवा गावामध्ये कावड यात्रेकरूंचा रस्ता रोखण्याची, त्यांच्यावर घाणेरडे पाणी, तसेच दगड फेकण्याची घटना २९ जुलै या दिवशी घडली. यात मुसलमान महिला आघाडीवर होत्या.
उत्तरप्रदेशच्या येथील परगंवा गावामध्ये कावड यात्रेकरूंचा रस्ता रोखण्याची, त्यांच्यावर घाणेरडे पाणी, तसेच दगड फेकण्याची घटना २९ जुलै या दिवशी घडली. यात मुसलमान महिला आघाडीवर होत्या.
याआधी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘हलाल’ पद्धतीनुसार पशूहत्येचे नियम, ‘हलाल’ चळवळीचा उद्देश, ‘हलाल अर्थव्यवस्था’ : स्वरूप, विस्तार आणि प्रचार अन् ‘हलाल प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी मुस्लिम निरीक्षक नेमणे आवश्यक आदी सूत्रे वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
‘मुंबईतून प्रतिवर्षी शेकडो मुली गायब होत आहेत. वर्ष २०१९ मध्ये १ सहस्र ४८२, वर्ष २०२० मध्ये ८७९, तर वर्ष २०२१ मध्ये १ सहस्र १५८ मुली अशा मागील ३ वर्षांत एकूण ३ सहस्र ५१९ मुली गायब झाल्या आहेत.
१० जुलै २०२२ या दिवशीच्या भागात नांदेड येथे मिळालेला प्रतिसाद पाहिला. आता या भागात परभणी, मानवत, नगर, जळगाव आणि नाशिक येथे मिळालेला उत्तम प्रतिसाद पहाणार आहोत.
यापूर्वी ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’, ‘एल्फिन्स्टन’, ‘बाँबे’ आदी अनेक ब्रिटीश नावे मुंबई महानगरपालिकेने पालटली आहेत, मग आता हे ब्रिटिशांचे उदात्तीकरण कशासाठी ?
गत सप्ताहातील धर्मांधानी हिंदूंवर केलेले अत्याचार, देशविघातक कृती आणि त्यांचा उद्दामपणा !
१९५७ मध्ये केरळमध्ये पहिले लोकशाही सरकार कम्युनिस्ट पक्षाचे बनले. आज राज्य निर्मितीनंतर ६५ वर्षांनंतर ‘कम्युनिस्ट’ केरळची वाटचाल कशी चालू आहे, हे सांगणारा प्रवासानुभव…
सहजसोप्या भाषेत धर्मशास्त्र सांगून धर्माप्रती श्रद्धा वाढवणारे सनातनचे ग्रंथ !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
परात्पर गुरु डॉक्टर नेमके कुणाचे अवतार आहेत ? त्यांच्यात नेमके कोणते तत्त्व आहे ? या संदर्भात सुचलेली उत्तरे पुढीलप्रमाणे आहेत.