‘मुंबईतून प्रतिवर्षी शेकडो मुली गायब होत आहेत. वर्ष २०१९ मध्ये १ सहस्र ४८२, वर्ष २०२० मध्ये ८७९, तर वर्ष २०२१ मध्ये १ सहस्र १५८ मुली अशा मागील ३ वर्षांत एकूण ३ सहस्र ५१९ मुली गायब झाल्या आहेत. याविषयी विधानसभेच्या लक्षवेधी सूचनेच्या काळात शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी सूत्र उपस्थित केले. या मुलींचा शोध घेण्यासाठी मुंबईमध्ये आणखी ७ सहस्र सीसीटीव्ही कॅमेरे वाढवण्यात येणार आहेत, अशी माहिती तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सभागृहात दिली.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > मुलींच्या गायब होण्यावर नुसते वरवरचे सरकारी प्रयत्न नकोत ! जनतेला साधना शिकवली, तरच मुली गायब होणार नाहीत !
मुलींच्या गायब होण्यावर नुसते वरवरचे सरकारी प्रयत्न नकोत ! जनतेला साधना शिकवली, तरच मुली गायब होणार नाहीत !
नूतन लेख
- सरकारी विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
- आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार पवित्र परंपरा आणि सनातन धर्म !
- महानगरपालिकेचे कंत्राटदार विशाल माखीजा यांच्यावर आक्रमण
- Stone Pelting Ramnavami:देवपूर (जिल्हा धुळे) येथे रामनवमीच्या मिरणुकीवर धर्मांधांची दगडफेक आणि हिंदूंना मारहाण !
- Hizbullah Attacks Israel:इस्रायलच्या इमारतीवर हिजबुल्लाचे आक्रमण : ११ घायाळ !
- Ram Navami Attack Bokaro: बोकारो (झारखंड) येथे मशिदीजवळ रामनवमीच्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण : १२ जण घायाळ