
‘मुंबईतून प्रतिवर्षी शेकडो मुली गायब होत आहेत. वर्ष २०१९ मध्ये १ सहस्र ४८२, वर्ष २०२० मध्ये ८७९, तर वर्ष २०२१ मध्ये १ सहस्र १५८ मुली अशा मागील ३ वर्षांत एकूण ३ सहस्र ५१९ मुली गायब झाल्या आहेत. याविषयी विधानसभेच्या लक्षवेधी सूचनेच्या काळात शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी सूत्र उपस्थित केले. या मुलींचा शोध घेण्यासाठी मुंबईमध्ये आणखी ७ सहस्र सीसीटीव्ही कॅमेरे वाढवण्यात येणार आहेत, अशी माहिती तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सभागृहात दिली.’
देशाचे अधःपतन होण्यामागील कारण
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या