महाराष्ट्रातील गड-दुर्गांवरील ‘इस्लामीकरण’ थांबवावे ! – हिंदु जनजागृती समिती
वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि राजुरा (जिल्हा चंद्रपूर) येथे प्रशासनाला निवेदन वर्धा, २४ जानेवारी (वार्ता.) – हिंदवी स्वराज्याचा कणा असलेले शेकडो गड-दुर्ग राज्याचा ऐतिहासिक ठेवा आहे. या गडांवर धर्मांधांनी अनधिकृत बांधकामे, मजार, प्रार्थनास्थळे उभी करून त्यांचे ‘इस्लामीकरण’ करण्याचा घाट घातला आहे. ही सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवण्याची प्रक्रिया चालू करावी, तसेच यासाठी उत्तरदायी असणारे पुरातत्व विभागातील अधिकारी … Read more