महाराष्ट्रातील गड-दुर्गांवरील ‘इस्लामीकरण’ थांबवावे ! – हिंदु जनजागृती समिती

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि राजुरा (जिल्हा चंद्रपूर) येथे प्रशासनाला निवेदन वर्धा, २४ जानेवारी (वार्ता.) – हिंदवी स्वराज्याचा कणा असलेले शेकडो गड-दुर्ग राज्याचा ऐतिहासिक ठेवा आहे. या गडांवर धर्मांधांनी अनधिकृत बांधकामे, मजार, प्रार्थनास्थळे उभी करून त्यांचे ‘इस्लामीकरण’ करण्याचा घाट घातला आहे. ही सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवण्याची प्रक्रिया चालू करावी, तसेच यासाठी उत्तरदायी असणारे पुरातत्व विभागातील अधिकारी … Read more

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये धर्माभिमान निर्माण करून आदर्श पिढी उभी करावी ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सध्या कोणत्याही विद्यालयात किंवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये धर्माभिमान निर्माण होत नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण दिल्यास ते देशाचे आणि धर्माचे उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात.

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम !

सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधामध्ये जमीन अस्मानचा फरक पडला आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. याउलट जगात पाकिस्तानला ‘आतंकवाद पसरवणारा देश’ म्हणून ओळखले जाते.

उद्धरील गुरुमाऊली परात्पर गुरु डॉक्टर ।

दारी आला आपत्काळ साधनेसाठी हाच संधीकाळ, गुरूंनी दिली फार पूर्वी कल्पना साधक करती घरी राहून साधना.

हिंदु जनजागृती समितीकडून यवतमाळ येथील दैनिक ‘सिंहझेप’च्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्ताने शुभेच्छा !

निर्भीड, निष्पक्ष, निस्पृह दैनिक ‘सिंहझेप’ वृत्तपत्राच्या ५५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीकडून २३ जानेवारी या दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

बुद्धीचा वापर, हेच ज्ञानयोगानुसार साधना करतांना प्रगती जलद न होण्याचे कारण !

ज्ञानयोगामध्ये ‘का ? कशासाठी ?’ या प्रश्नांच्या माध्यमातून ज्ञान मिळवणे आवश्यक असते. त्यासाठी बुद्धी सतत कार्यरत असते. त्यामुळे बुद्धीलय होण्यास अधिक वेळ लागतो.

वाईट शक्ती आक्रमण करून ताप कशा आणू शकतात, तसेच निर्गुणातून आक्रमण करून स्वतःचे स्थान आणि आवरण कशा जाणवू देत नाहीत, हे लक्षात येणे

एखाद्या दूरच्या व्यक्तीवर नामजपादी उपाय करण्यासाठी तिचे स्मरण करून आध्यात्मिक स्तरावर उपाय केल्यास त्या व्यक्तीवर उपाय होणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करतांना श्री. अरुण कुलकर्णी यांना स्वतःत आणि त्यांच्या पत्नीत जाणवलेले पालट !

श्री. अरुण कुलकर्णी आणि त्यांची पत्नी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आल्यावर साधना करत असतांना त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

स्वतःच्या आचरणातून सर्वांसमोर आदर्श ठेवणारी एकमेवाद्वितीय गुरुमाऊली !

सौ. साक्षी नागेश जोशी यांना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झालेल्या पुणे येथील धर्माभिमानी सौ. पौर्णिमा रावेलकर यांना आलेली अनुभूती

मी भ्रमणभाषवर सतत नामजप लावून ठेवला होता. यामुळे माझ्या मनातील भीती न्यून झाली. मला परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ मिळाले. त्यानंतर काही दिवसांनी मलाही कोरोना झाल्याचा चाचणी अहवाल आला. त्या वेळी मला ईश्वरानेच साहाय्य केले.