छत्रपती शिवाजी महाराजांचा अमूल्य ठेवा आणि हिंदवी स्वराज्याचा प्रमुख जलदुर्ग असणार्या विजयदुर्ग किल्ल्याकडे होणारे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !
शिवरायांनी बांधलेल्या आणि जिंकून घेतलेल्या गडांवर हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज उभारण्यास प्रशासनाकडून होणारा अटकाव, यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव ते कोणते ?