ओमिक्रॉन व्हायरसविषयी अफवांवर विश्वास ठेवू नका ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

शंभूराज देसाई पुढे म्हणाले, ‘‘दक्षिण आफ्रिकेत या ओमिक्रॉन व्हायरसचे रुग्ण आढळून आल्याचे वृत्त ऐकायला मिळत आहे. यामुळे राज्यशासनाने तातडीने याविषयी उपाययोजना राबल्या आहेत.

चारित्र्यसंपन्न समाज घडवा ! – राज्यपाल

भक्ती, ज्ञान आणि कर्म यांच्या साहाय्याने चारित्र्यसंपन्न समाज घडवण्याचे कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

मुंबई महापालिकेच्या शाळा १५ डिसेंबरपासून चालू होणार ! – इक्बालसिंह चहल, मुंबई महापालिका आयुक्त

कोरोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ या नवीन प्रकारच्या पार्श्वभूमीवर चहल म्हणाले की, १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ सहस्र १२६ प्रवासी आतापर्यंत मुंबई विमानतळावर उतरले आहेत.

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून जावेद अख्तर यांना बोलावण्याचा निर्णय रहित करावा !

उर्दू गीतकार जावेद अख्तर यांना साहित्य संमेलनाला बोलावणे हा मराठीजनांचा अपमानच !

नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या सुरक्षेत अनेक त्रुटी !

अशा सूचना गुप्तचर यंत्रणेला का द्याव्या लागतात ? जलसंपदा विभाग स्वतः यामध्ये लक्ष का घालत नाही ? मोठी दुर्घटना घडल्यावरच जलसंपदाविभाग जागा होणार का ?

ट्विटरचे नवयुग !

शस्त्रापेक्षा अनेक वेळा शास्त्र म्हणजेच विचारांचे युद्ध अधिक प्रभावशाली असतांना ट्विटरचे नवयुग भारताला पूरक होण्यासाठी शेवटी हिंदूसंघटन आणि भारतियांमध्ये वैचारिक क्रांतीची मशाल पेटवणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायला हवे !

कोरोना लसीकरण प्रमाणपत्राविना प्रवासी वाहतूक करू नये ! – विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

सार्वजनिक वाहनातून सेवा पुरवणार्‍या वाहनमालकांनी कोरोना अनुरूप वर्तनाचे पालन न केल्यास मालक आणि चालक यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात येईल,..

पाद्र्यांची गुन्हेगारी वृत्ती जाणा !

मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू राज्यातील कांचीपूरम् जिल्हाधिकार्‍यांना पुढील ४ आठवड्यांमध्ये सरकारी भूमीवर पाद्र्याकडून अवैधरित्या बांधण्यात आलेले चर्च उद्ध्वस्त करण्याचा आदेश दिला आहे.

बांगलादेशातील हिंदूंची दयनीय स्थिती ! 

धर्मांधांनी दुर्गादेवीचे १६० मंडप आणि मंदिरे यांची मोठ्या प्रमाणावर जाळपोळ केली. १२ हिंदूंची हत्या करण्यात आली, २३ हिंदु माता-भगिनींवर बलात्कार झाले, तर १७ हिंदू बेपत्ता झाले.  

पूर्वीचे सात्त्विक राजे आणि आजचे तामसिक शासनकर्ते यांच्यामध्ये असलेले त्यांना झालेल्या शिक्षेच्या संदर्भात निरनिराळे दृष्टिकोन !

पूर्वीच्या काळी राजाने कोणतेही पाप केले असेल आणि ते जरी कुणी पाहिले नसेल, तरीही तो राजा आपल्या राज्याचे दायित्व सोडून प्रायश्चित्त घेण्यासाठी जंगलात जात असे; मात्र आजचे शासनकर्ते आपला गुन्हा पुराव्यानिशी सिद्ध होऊनही …