घटस्फोट : सध्याची एक मोठी समस्या !
दूरदर्शनवरील वेगवेगळ्या मालिका, तसेच चित्रपट पाहून त्यामधील व्यक्तीरेखांची स्वतःशी तुलना करणे या गोष्टींमुळेही वाईट परिणाम होत असतात आणि पाश्चात्त्य पद्धतीचा उदय या सर्वच गोष्टी वरील समस्येला कारणीभूत आहेत.
दूरदर्शनवरील वेगवेगळ्या मालिका, तसेच चित्रपट पाहून त्यामधील व्यक्तीरेखांची स्वतःशी तुलना करणे या गोष्टींमुळेही वाईट परिणाम होत असतात आणि पाश्चात्त्य पद्धतीचा उदय या सर्वच गोष्टी वरील समस्येला कारणीभूत आहेत.
सुखी जीवनासाठी तर्क करावा; पण तर्क करण्याची पद्धत संयमित राखावी. तर्क का केला ? यापेक्षा तर्क कसा केला ? हे महत्त्वाचे असते. यासाठी भांडा; पण प्रेमाने !
‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ होण्यासाठी देशात हिंदु राष्ट्राची स्थापना होणे अपरिहार्य आहे !
शासकीय अथवा अशासकीय कर्मचार्यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला ‘निवृत्ती वेतन’ (पेन्शन) देण्यात येते. त्यासाठी त्यांना ज्या अधिकोषातून आपण निवृत्ती वेतन घेतो, त्या अधिकोषात प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात ‘जीवन प्रमाणपत्र’ द्यावे लागते.
भारतीय शास्त्रीय संगीतातील दरबारी कानडा, जोग आणि मालकंस हे ३ राग ! हे राग निद्रानाश दूर करण्यासाठी सूक्ष्मातून कसे कार्य करतात, यासंबंधी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.
जेव्हा सूर्य काळ्या रंगाच्या ढगांच्या पाठी असतो, तेव्हा त्याचे रूप काळ्या ढगांनी झाकल्यामुळे तो करड्या रंगाचा तेजस्वी गोळा दिसतो; परंतु त्याची कड मात्र चमकत असते
‘तिची तुरटीने दृष्ट काढावी’, असा मी विचार केला आणि कुलदेवतेला प्रार्थना करून तिची तुरटीने दृष्ट काढली. दृष्ट काढलेली तापलेल्या तव्यावर तुरटी टाकली, तर ती तुरटी वितळून तिचा आकार कुत्र्यासारखा झाला होता.
या वेळी पू. अशोक पात्रीकर यांनी श्री. श्रीकांत क्षीरसागर यांना श्रीकृष्णाचे चित्र देऊन त्यांचा सत्कार केला.