तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पावित्र्यासह पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक !

विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी यात्रेकरूंनी केवळ पर्यटनासाठी म्हणून जाणे, तेथे जाऊन प्रदूषण वाढवण्यासह तेथील पावित्र्य नष्ट होण्यास हातभार लावणे, आदी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचा परिणामच !

आपत्काळात दिशादर्शन करणारी संतांची अमृतवाणी !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘जागतिक संकटे : धर्मविषयक दृष्टीकोन आणि संकट रक्षणाचे उपाय’ या विषयावर ‘ऑनलाईन’ सत्संगामध्ये मार्गदर्शन केले.

भारतातील हस्त कारागिरांच्या कलेला नष्ट करण्यासाठी कारागिरांचे अंगठे कापून षड्यंत्रकारी इंग्रजांनी दाखवलेले भयानक क्रौर्य !

देशातील विणकर हाताने जे कापड विणत, तसे इंग्लंडमधील गिरण्या विणू शकत नव्हत्या. त्यांनी आपल्या गिरण्या चालवण्यासाठी भारतीय श्रमिकांचे अंगठे कापले !

भारतियांना भिकेला लावणारे इंग्रज !

वॉरन हेस्टिंग याचा लेखी पुरावा देऊन त्यांनी पुढे सांगितले, ‘‘आमची धोरणे आणि आम्ही केलेल्या कारवाया यांमुळे भारतात अंदाधुंदी माजली. त्यामुळे सैनिक आणि पोलीसही चोर अन् दरोडेखोर बनले !’’ इंग्रजांनी भारताला जाणूनबुजून कलंकित केले.’

साधना करून ईश्वरप्राप्तीसाठी योग्य प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे !

जीवात्म्याची पहिली ओळख म्हणजे ‘मानव’ असणे आणि मनुष्य जीवनाचे मूळ उद्दिष्ट ‘ईश्वरप्राप्ती करणे’ हे आहे. ज्या व्यक्तीचे हे उद्दिष्ट असते, त्याच्यासाठी पुत्रप्राप्ती वगैरे गोष्टींना महत्त्व नसते.

आदर्श पती-पत्नी कसे असावेत ? याचे उदाहरण म्हणजे फोंडा (गोवा) येथील श्री. मिलिंद आणि सौ. मंजिरी चव्हाण हे होय !

‘आदर्श पत्नी कशी असावी ’ आणि ‘आदर्श पती कसा असावा ’, हे चव्हाण पती-पत्नी यांच्या उदाहरणातून लक्षात येते ! पत्नीच्या एवढ्या गुणांचे निरीक्षण करून त्यांचे कौतुक करणारे श्री. मिलिंद चव्हाण हे पहिलेच पती असावेत !

श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे विचारधन !

संतांनी माळ देतांना त्यांचा संकल्प होतो आणि ती माळ त्यांच्या आशीर्वादानेच सिद्ध होते.

उतारवयातही साधकांना साहाय्य करणारे आणि तळमळीने सेवा करणारे पेण (जिल्हा रायगड) येथील श्री. जगन्नाथ शिवराम जांभळेगुरुजी (वय ६९ वर्षे) !

गुरुजींना त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या साधकांनी त्यांची चूक सांगितली, तरी ते शांतपणे स्वीकारतात.

सेवाभावी वृत्ती असलेले आणि साधकांना आधार देणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील श्री. शिरीष शहा !

साधकांच्या घरात आनंदाचा प्रसंग असो कि दुःखाचा प्रसंग असो, काका तिथे प्रथम पोचलेले असतात. त्यामुळे साधकही हक्काने त्यांना संपर्क करतात.

स्वतः आनंदी राहून साधकांना आनंद देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. सुरेखा आचार्य !

कु. सुरेखाताईंना कितीही त्रास झाला, तरी त्या आनंदी राहून साधकांना आनंद देतात. त्यांचे कौतुक करावे, तेवढे अल्पच आहे.