
१. आनंदी
‘कु. सुरेखाताईंना कितीही त्रास झाला, तरी त्या आनंदी राहून साधकांना आनंद देतात. त्यांचे कौतुक करावे, तेवढे अल्पच आहे.
२. प्रेमभाव
अ. त्या सर्वांची प्रेमाने विचारपूस करतात.
आ. त्या साधकांना त्यांच्या प्रकृतीनुसार सेवा देतात.
३. गुरुदेवांवर अढळ श्रद्धा असणे
त्या गुरुदेवांवर अढळ श्रद्धा ठेवून नोकरी, घरदार आणि मन यांचा त्याग करून आश्रमात पूर्णवेळ राहून साधना करत आहेत.’
– सौ. मंगल परशुराम खटावकर, मिरज (सप्टेंबर २०२०)
सतत आनंदी असलेल्या आणि नृत्यकलेप्रती समर्पणभाव असलेल्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) !
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्वराची ओढ वाढते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !