राजस्थानमधील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष जाणा !

राजस्थानमधील पोलीस ठाण्यांमध्ये हिंदूंचे देवघर बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस मुख्यालयातून या संदर्भात आदेश देण्यात आला आहे.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २८.१०.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात संतांनी समाधी घेण्याच्या संदर्भात आलेले विचार

जेव्हा संतांना ‘या भूतलावर आता अधिक करण्यासारखे किंवा मिळवण्यासारखे काही उरलेले नाही’, याची जाणीव होऊ लागते, तेव्हा त्यांना या जगातून पुढील लोकांत जाण्याची ओढ लागते. त्यामुळे ते समाधी घेतात.’

आरतीच्या वेळी शंखनाद केल्यावर मुरलीधर श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या हातातील बासरी उडून खाली पडण्याच्या घटनेचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्ये पुष्कळ प्रमाणात मारक तत्त्व कार्यरत होणे

अतिशय प्रेमळ आणि ईश्वरभक्तीत रममाण होऊन इतरांनाही त्या आनंदात डुंबवणारे पू. (कै.) वैद्य विनय भावेकाका !

पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) यांनी देहत्याग केला. त्यांच्या सहवासात आलेल्या साधकांनी केलेले त्यांचे गुणवर्णन आणि त्यांना पू. भावेकाकांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे !

व्यष्टी साधनेच्या आढाव्यात स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू सहजतेने सांगणे

सौ. प्रमिला केसरकर यांची त्यांच्या रुग्णाईत स्थितीत जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून काकूंना प्रारब्ध सहन करण्यासाठी प्रचंड शक्ती मिळत आहे’, असे वाटणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर साधकाला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

‘काकूंचा लिंगदेह सूक्ष्मातून आलेल्या विष्णुदासांच्या कवचामध्ये पुढच्या लोकांत मार्गस्थ झाला’, असे मला जाणवले.

देवाने देवभूमी भारतात जन्म दिल्याबद्दल साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वेगवेगळ्या देशांतील माती आणि पाणी यांचे वैज्ञानिक परीक्षण केल्याचे वृत्त आले होते. ते वाचल्यावर ‘देवाने आपल्याला या देवभूमीत जन्म दिला. इतके पवित्र वातावरण दिले’, याची जाणीव होऊन भारतभूमीविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.