‘९.१०.२०२१ या दिवशी माझ्या मनात समाधी संदर्भातील पुढील विचार आला. संतांनी समाधी घेतल्यावर काही बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘संतांनी आत्महत्या केली’, असे वाटते. आज माझ्या लक्षात आले की, जेव्हा संतांना ‘या भूतलावर आता अधिक करण्यासारखे किंवा मिळवण्यासारखे काही उरलेले नाही’, याची जाणीव होऊ लागते, तेव्हा त्यांना या जगातून पुढील लोकांत जाण्याची ओढ लागते. त्यामुळे ते समाधी घेतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (९.१०.२०२१)
सनातन प्रभात > Post Type > सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले > परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात संतांनी समाधी घेण्याच्या संदर्भात आलेले विचार
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात संतांनी समाधी घेण्याच्या संदर्भात आलेले विचार
नूतन लेख
- पुरो(अधो)गाम्यांची आदिमानवाकडे वाटचाल !
- क्षमता असूनही साधना न करणार्या व्यक्तीच्या जीवनात कुलदेवता अडथळे निर्माण करून तिला साधनेकडे वळवते !
- सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा शरणागतभाव !
- पू. भार्गवराम प्रभु ‘व्हिडिओ कॉल’द्वारे देहली सेवाकेंद्र पहात असतांना आणि सेवाकेंद्रातील साधकांशी संवाद साधतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे
- रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. सुगुणा गुज्जेटी यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निर्गुण रूप अनुभवतांना आलेल्या अनुभूती
- ‘मानवाची प्रगती’ कशाला म्हणतात, हेही ज्ञात नसणारे विज्ञान !