पणजी, १० ऑगस्ट (वार्ता.) – गेल्या महिन्यात पावसामुळे सत्तरी तालुक्यातील साट्रे येथे, तसेच राज्यात इतर २-३ ठिकाणी भूस्खलन होण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर भविष्यात भूस्खलन होऊ नये; म्हणून भूस्खलनावर उपाययोजना काढण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्याचा विचार गोवा शासन करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘भूस्खलन झालेल्या स्थळांना वन आणि जलस्रोत या खात्यांतील अधिकार्यांचे पथक अन् जिल्हाधिकारी यांनी भेट दिली आहे. या समस्येचे मूळ कारण काय ? याविषयीचा अहवाल सिद्ध केला जात असून त्यानुसार सावधगिरी बाळगण्याविषयी उपाययोजना सिद्ध केली जाईल.’’
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > गोवा > भूस्खलनावर उपाययोजना काढण्यासाठी एजन्सी नेमणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
भूस्खलनावर उपाययोजना काढण्यासाठी एजन्सी नेमणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
नूतन लेख
- समुद्रकिनार्यांवरील भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर, सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी
- उष्णतेमुळे गोव्यातील ७ धरणांतील पाण्याच्या पातळीत घट
- पुणे येथील ठाकरे गट युवासेनेमधील अनेक पदाधिकार्यांनी आदित्य ठाकरेंकडे दिले त्यागपत्र !
- होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेच्या समोरील झाडाच्या फांद्या तोडल्या !
- ‘आर्.टी.ई.’ अंतर्गत प्रवेशासाठी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावेत ! – योगेश कडूसकर, उपायुक्त
- संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्यांना जामीन संमत करावा ! – अधिवक्ता समीर पटवर्धन