कोरोना झाल्यावर मुलींकडून साहाय्याची अपेक्षा न करता स्थिर राहून प्रसंगाला सामोरे जाणारे श्री. दत्तात्रय कुलकर्णी !

कोरोना झाल्याचे कळताच मानसिक खच्चीकरण होणार्‍या अनेकांची उदाहरणे आहे पण हा प्रसंग बाबांनी संयमाने हाताळला, जणों त्या वेळी गुरुकृपेनेच त्यांचे रक्षण केल्याचे मला जाणवले. बाबांना अशा प्रसंगात ताण यायचा; पण या वेळी ते पूर्ण स्थिर असणे.

चिकाटी, शिकण्याची वृत्ती आणि सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ या गुणांमुळे वयाच्या ७४ व्या वर्षी केवळ ३ मासांतच प्राथमिक संकलन शिकणारे देवद आश्रमातील पू. शिवाजी वटकर !

सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांनी प्राथमिक संकलन शिकण्यास प्रारंभ केला. त्यांच्या संत सहवासामध्ये लक्षात आलेले दैवी गुण येथे देत आहे.

अधिवक्ता केसरकर यांच्या सत्काराच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

सध्याचा आपत्काळ हा केवळ आपत्काळ नसून धर्मसंस्थापनेचा काळ आहे. आपल्याला जरी हा आपत्काळ दिसत असला, तरी ही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या आधीची शुद्धी आहे…

‘परात्पर गुरु डॉक्टर तुळशीला पाणी घालत आहेत’, यासंबंधीचा भाववृद्धीसाठी प्रयोग करत असतांना सांगली येथील श्री. दत्तात्रेय कुलकर्णी यांनी अनुभवलेली भावावस्था !

‘दैनंदिन व्यष्टी साधनेच्या आढाव्यामध्ये भाववृद्धी होण्यासाठी प्रयोग करण्यास सांगितले जाते. एकदा ‘परात्पर गुरु डॉक्टर रामनाथी आश्रमातील तुळशीला प्रतिदिन पाणी घालत असतांना तुळशीच्या मुळाशी बसून ‘काय अनुभवण्यास आणि शिकायला मिळते’, असा प्रयोग करण्यास सांगितले.

रुग्णाईत असतांनाही भावावस्थेत रहाणारे घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज !

ते रुग्णाईत असतांनाही ‘मला काही झाले, तर कसे होईल ?’, असे नकारार्थी विचार करत नव्हते किंवा त्यांच्या तोंडवळ्यावर तसा ताणही नव्हता. गुरुदेवांनी त्यांना एवढी शक्ती दिली की, त्यांना आजाराचे काहीच वाटले नाही.

सरकारला हिंदु मंदिर परंपरेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही ! – अधिवक्ता सीताराम कलिंगा, मद्रास उच्च न्यायालय, तमिळनाडू

भारताच्या इतिहासात राजे-महाराजे मंदिरे स्वतःच्या कह्यात घेऊन चालवत नव्हते, तर ते मंदिरांसाठी भूमी आणि धन दान द्यायचे. त्या काळी मंदिरांचे व्यवस्थापन भाविकच पहात असत…..

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मुलीच्या विवाह सोहळ्याच्या वेळी भावाच्या स्तरावर प्रयत्न करवून घेतल्याने सौ. राधा सोनवणे यांनी गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

मुलीचा विवाह ठरल्यापासून प्रत्येक वेळी गुरुदेव साहाय्य करत आहेत’, अशा अनुभूती येत असत. मुलीचा विवाह सोहळा सात्त्विक वातावरणात साजरा झाल्याचे उपस्थितांना जाणवले. त्या वेळी ‘गुरुदेवच प्रत्येक कृती करवून घेत आहेत’, असे जाणवले.

५५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेली आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पंढरपूर येथील बालसाधिका कु. देवांशी नीलेश सांगोलकर (वय ३ वर्षे) हिची तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांची मुलगी कु. देवांशी नीलेश सांगोलकर हिच्याविषयी तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. रेयांशला पहिल्यांदा पाहिल्यावर ‘तो दैवी बालक असून त्याची आध्यात्मिक पातळी चांगली आहे’, असे जाणवणे आणि काही दिवसांनी तसे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये वाचनात येणे.

चि. रेयांशला पहिल्यांदा पाहिल्यावर मला त्याच्यात पुष्कळ सात्त्विकता आणि चैतन्य जाणवले अन् त्याला पाहून आनंद झाला.