अभिनेता कमाल खान यांच्यावर एका ‘मॉडेल’चा बलात्काराचा आरोप !

ताशा नावाच्या ‘फिटनेस मॉडेल’ने अभिनेता कमाल आर्. खान यांच्यावर बलात्काराचा आरोप करून त्यांच्या विरोधात २६ जून २०२१ या दिवशी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

सरकारी कर्मचार्‍यांसाठी भ्रमणभाष वापरासंबंधी मार्गदर्शक नियमावली घोषित !

कार्यालयात भ्रमणभाष वापरतांना शिष्टाचार न पाळल्याने सरकारची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे या सूचना घोषित केल्याचे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.

हिंदूंच्या मंदिरांचा पैसा अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना देऊ नये ! – कर्नाटक शासनाचा आदेश

कर्नाटकातील भाजप शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! असा आदेश प्रत्येक राज्यशासनाने काढला पाहिजे, यासाठी हिंदूंनी संघटित प्रयत्न केले पाहिजेत !

सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार आणि साधक अधिवक्ता रामदास केसरकर (वय ६८ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘गुरुपौर्णिमा’ म्हणजे आत्मोद्धाराचा दिव्य मार्ग दाखवणार्‍या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! सनातनच्या साधकांना साक्षात् ‘मोक्षगुरु’ लाभल्याने केवळ गुरुपौर्णिमेचा दिवसच नव्हे…

संचारबंदीतही चालू असलेल्या ‘डान्स पार्टी’वर पुणे पोलिसांची धाड !

सिंहगड, डोणजे आणि आजूबाजूच्या परिसरात संचारबंदी आहे.  सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील ‘सानवी रिसॉर्ट’मध्ये चालू असलेल्या ‘डान्स पार्टी’वर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घातली.

पूर परिस्थितीत अडकलेल्या प्रत्येकाच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री 

तांदूळ, डाळी आणि रॉकेल यांचा पुरवठा करण्यासमवेतच १ लाख लोकांचे स्थलांतर केले असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योगपती राज कुंद्रा यांची सिटी आणि कोटक महिंद्रा या बँकांतील खाती गोठवली !

अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याच्या व्यवसायाप्रकरणी अटकेत असणारे उद्योगपती राज कुंद्रा यांच्यावर गुन्हे शाखेने कारवाई करत त्यांची सिटी आणि कोटक महिंद्रा या बँकांतील खाती गोठवली आहेत.

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाचे संकट !

राज्यातील कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला.

राज्यात अतीवृष्टीमुळे ४ दिवसांत २०० जणांचा मृत्यू, तर २४ जण घायाळ !

आपत्काळाला आरंभ झाला असल्याने आतातरी साधना करायला हवी, हे लक्षात घ्या !

महापुरामुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याने नागरिक त्रस्त !

नुकताच येऊन गेलेला महापूर आणि त्यानंतर निर्माण झालेली भीषण स्थिती ही तर आपत्काळाची झलकच आहे. यापुढे येणार्‍या महाभयंकर आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !