हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील नगरपालिकेने मुथन्ननकुलम् तलावाच्या किनार्यावर असलेली ७ मंदिरे अवैध असल्याचे सांगत उद्ध्वस्त केल्यानंतर हिंदूंकडून विरोध केला जात आहे. पाडलेल्या मंदिरांत एक १०० वर्षे प्राचीन मंदिर आहे.
कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील नगरपालिकेने मुथन्ननकुलम् तलावाच्या किनार्यावर असलेली ७ मंदिरे अवैध असल्याचे सांगत उद्ध्वस्त केल्यानंतर हिंदूंकडून विरोध केला जात आहे. पाडलेल्या मंदिरांत एक १०० वर्षे प्राचीन मंदिर आहे.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, आपण ‘धर्मविचार हा माणसाच्या विचारशक्तीचा विकास करणारी गोष्ट आहे’, हा विचार प्रकर्षाने मांडलात आणि आपण ‘संत निर्माण करण्याचे तंत्र’ निर्माण केलेत, यांमुळे आपल्या जन्माला ‘अवताराचे स्थान’ प्राप्त झाले आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आणि शिकवण यांमुळे त्यांच्यासारखेच गुण सनातनचे संत आणि साधक यांच्यातही निर्माण झाले आहेत. या गुणांमुळे आता त्यांचेही समाजातील संतांशी आपुलकीचे नातेबंध निर्माण होत आहेत.
आपत्काळ हा आपल्या सर्वांसाठी एक युद्धच आहे. त्याला सामोरे जाणे, ही साधनाच आहे. श्रीविष्णूची ही परीक्षा आपले प्रारब्ध आणि संचित यांची परीक्षा असून ही आपल्या गुरुनिष्ठेची अन् श्रद्धेचीही परीक्षा आहे. ही परीक्षा जेवढी कठीण आहे, तेवढाच या परीक्षेचा शेवट पुष्कळ गोड आहे.
३ जुलै २०२१ या दिवशी मराठी, गुजराती, कन्नड आणि मल्ल्याळम् या भाषांत, तर २४ जुलै २०२१ या दिवशी हिंदी, पंजाबी, बंगाली, उडिया, तेलुगु, तमिळ आणि इंग्रजी या भाषांत गुरुपौर्णिमा महोत्सव ‘ऑनलाईन’ पहाता येणार आहे.
गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते, तर फक्त आध्यात्मिक उन्नतीकडेच असते.
सर्वांच्या पालनपोषणाची काळजी वहाणार्या भगवंताची पूजा अशा प्रकारे ‘उरकणे’, याला देवपूजा म्हणता येईल का ? असे केल्यावर भगवंताने आपल्यावर कृपा तरी का करावी ?
साधकांनी अर्जुनाप्रमाणे शरण जाऊन जगद्गुरु श्रीकृष्णाचा अवतार असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनन्य भावाने पूजा करण्याचे सप्तर्षींनी सांगितलेले महत्त्व
पूर्वीपासूनच समाजातील संत आणि अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती यांनी परात्पर गुरु डॉक्टरांची अवतारी वैशिष्ट्ये जाणली होती. सूर्य उगवल्याचे सर्वांना सांगावे लागत नाही, ते आपोआपच कळते, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाची अनुभूती सर्वांना येते !
सद्गुरुद्वयींच्या एकरूपतेची प्रचीती ईश्वरानेच एका अनोख्या अनुभूतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिली. ईश्वराची ही सुंदर लीला सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना एका साधकाने लक्षात आणून दिली.