परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना महर्षींनी दिलेले वचन

गुरूंसाठी पृथ्वीवर आलेल्या साधकांकडे महर्षींचे दिवस-रात्र लक्ष आहे. हे तीनही गुरु जातांना त्यांची सर्व कीर्ती आपल्या साधकांना देऊन जाणार आहेत.

‘पुढे घराघरांत लोक तुला पूजतील’, या प.पू. भक्तराज महाराजांनी (प.पू. बाबांनी) परात्पर गुरु डॉक्टरांना दिलेल्या आशीर्वादाप्रमाणेच महर्षींनीही सांगणे आणि त्याची मिळत असलेली प्रचीती

हिरा कितीही लपवला तरी त्याचा प्रकाश लपत नाही किंवा अल्प होत नाही. चैतन्याच्या ओढीने प्रवास करणार्‍याला परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहून पहिल्याच दृष्टीक्षेपात ‘यात काहीतरी वेगळे आहे’, असे जाणवते आणि तो एका अनामिक अशा आकर्षण शक्तीने त्याकडे ओढला जातो.