परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना महर्षींनी दिलेले वचन
गुरूंसाठी पृथ्वीवर आलेल्या साधकांकडे महर्षींचे दिवस-रात्र लक्ष आहे. हे तीनही गुरु जातांना त्यांची सर्व कीर्ती आपल्या साधकांना देऊन जाणार आहेत.