दुर्लक्ष‘द्वीप’ !

अरबी समुद्रात केरळच्या जवळ असलेला केंद्रशासित प्रदेश ‘लक्षद्वीप’ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. येथील नूतन प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी ४ अधिनियम जारी केले असून संमतीसाठी ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले आहेत.

औद्योगिक वसाहतीमधील कामगार बंधूंना ‘अन्नदा संस्थे’च्या सहयोगाने आहार साहित्याचे वाटप

गेले अनेक दिवस चालू असलेल्या दळणवळण बंदीमुळे कामगार वर्ग अडचणीत आहे. तरी औद्योगिक वसाहतीमधील कामगार बंधूंना साहाय्य म्हणून ‘अन्नदा संस्थे’च्या सहयोगाने आहार साहित्याचे वाटप करण्यात आले.

अंबड (जिल्हा जालना) येथे मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी २ धर्मांधांवर गुन्हे नोंद !

हिंदु मुलींचे अपहरण करून आणि त्यांच्याशी बळजोरीने निकाह करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे हा ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार आहे ! – संपादक

तंबाखूच्या उत्पादनावरच बंदी हवी !

प्रतिवर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनानुसार ३१ मे या दिवशी ‘जागतिक तंबाखू सेवनविरोधी दिन’ पाळला गेला. तंबाखूयुक्त पदार्थांचे वाढते सेवन हा जागतिक स्वरूपाचा गंभीर प्रश्न झाला आहे.

हिंगोली येथे ४६० पोती गहू काळ्या बाजारात नेणार्‍या दोघांना अटक !

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथील स्वस्त धान्य दुकानातील ४६० पोती असलेल्या गव्हाचा ट्रक काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असतांना पकडला.

‘ॲपेक्स कोव्हिड हॉस्पिटल’मधील आधुनिक वैद्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा ! – दीपक माने, संघटन सरचिटणीस, भाजप

गेली दीड वर्षे ‘ॲपेक्स कोव्हिड हॉस्पिटल’मध्ये अनेक रुग्णांवर चुकीचे उपचार केल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील आधुनिक वैद्यांवर यापूर्वी फौजदारी गुन्हे नोंद असून सांगली महापालिकेनेही रुग्ण आणि प्रशासन यांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

राळेगाव (यवतमाळ) येथे अनधिकृत बियाणे जप्त करून दोन धर्मांधांना अटक !

कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीत नेहमी धर्मांधच पुढे असतात, हे लक्षात घ्या !

नागपूर जिल्ह्यातील ५९ गावांमध्ये सवा वर्षापासून एकही कोरोनाबाधित व्यक्ती आढळली नाही !

विषाणूला वेशीवरच रोखणार्‍या या सर्वच गावांतील ग्रामस्थांच्या प्रयत्नांचे कौतुकच करायला हवे !

कोरोना काळातील काँग्रेसचे जनताद्रोही धर्मांधप्रेम !

जयपूर (राजस्थान) येथील समाजसेवक हाजी रफअत अली यांच्या अंत्यसंस्काराला सहस्रो लोकांनी सहभागी होऊन कोरोना नियमांचे उल्लंघन केले. पोलिसांनी या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्यात धन्यता मानली.

हिंदु युवतींना लव्ह जिहादमधील धोके लक्षात आणून देण्यासह त्यांना धर्मशिक्षण द्यायला हवे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

शरिया (इस्लामी) कायद्यानुसार मुसलमान परिवारात विवाहानंतर धर्मांतरीत झालेल्या हिंदु महिलांना संपत्ती आणि अन्य कोणतेच अधिकार मिळत नाहीत; मात्र हिंदु कायद्यात विवाहानंतर हिंदु महिलांना अनेक अधिकार आहेत.