परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यमय हस्तस्पर्शामुळे त्यांनी अक्षय्य तृतीयेला संतांना दान केलेल्या वस्तूंमधील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे
सण-उत्सव यांविषयी नाविन्यपूर्ण संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
सण-उत्सव यांविषयी नाविन्यपूर्ण संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
देशात कायदे बनवणारे आमदार आणि खासदार यांच्या विरोधात ४ सहस्र ४४२ गुन्हेगारी प्रकरणांची नोंद
ज्या भीतीच्या वातावरणात काश्मिरी हिंदूंचे विस्थापन झाले, त्या वातावरणात पुन्हा काश्मिरी हिंदूंनी जाऊन रहाणे हे अशक्य आहे. काश्मिरी हिंदूंना प्राधान्याने सुरक्षेची आवश्यकता आहे आणि ती सुरक्षा शासनाने पुरवायला हवी.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ?
‘जगातील इतर सर्व विषयांचे ज्ञान अहंकार वाढवते, तर अध्यात्म हा एकच विषय असा आहे की, जो अहंकार अल्प करण्यास साहाय्य करतो.’
परात्पर गुरु डॉ. आठवले प्राणशक्ती अल्प असूनही पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांना भेटायला रामनाथी आश्रमातील त्यांच्या खोलीत गेले होते. त्या वेळी त्यांच्यात झालेला संवाद पुढे दिला आहे.
३०.४.२०२१ या दिवशी पुण्यातील साधक मोहन चतुर्भुज यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यातील गुणांविषयी सौ. मनीषा महेश पाठक यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
‘मी भारतात पुष्कळ ठिकाणी फिरून आलो आहे; मात्र हरिद्वार, मथुरा आणि तिरूपती या ठिकाणीही सनातनच्या रामनाथी आश्रमासारखा आश्रम पहायला मिळाला नाही.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. स्वराली पांढरे ही एक आहे !
पुणे येथे रहाणारे मोहन चतुर्भुज यांचे ३०.४.२०२१ या दिवशी दुःखद निधन झाले. त्यांची श्री. प्रकाश मराठे यांना जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.