उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधिशांना परत बोलावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय !

उच्च न्यायालयांतील ५ लाख खटले निकालात काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची उपाययोजना !

लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन दिल्याने ती होत आहेत चिडखोर ! – अमेरिकेतील शास्त्रज्ञांचे सर्वेक्षण

विज्ञानाचा असाही एक दुष्परिणाम !

सोलापूर येथे शासकीय रुग्णालयातून नागरिकाला कोरोना ‘पॉझिटिव्ह’ सांगितले, तर खासगी रुग्णालयातून ‘निगेटिव्ह’ अहवालाने संभ्रम !

यामध्ये कोण चुकले आहे, हे जनतेला समजले पाहिजे आणि संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

अबू धाबी येथील भव्य स्वामीनारायण मंदिराचे बांधकाम एप्रिलमध्ये होणार पूर्ण !

गुजरात आणि राजस्थान येथील २ सहस्रांपेक्षा अधिक शिल्पकारांनी घडवलेल्या दगडाच्या भिंती, त्यावरील सुंदर नक्षीकाम येथे मंदिराच्या उभारणीसाठी पाठवण्यात आले होते.

ढाकणी (जिल्हा सातारा) येथे वाळू माफियांवर कारवाई करणार्‍या महसूल अधिकार्‍यांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण !

माण तालुक्यातील ढाकणी येथे अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणार्‍या वाहनावर कारवाई करणारे मंडलाधिकारी शरद सानप आणि सिद्धार्थ जावीर यांना वाळू माफियांनी जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली आहे.

राळेगणसिद्धी (नगर) येथे बनावट पोलिसांकडून नागरिकाची फसवणूक

राळेगणसिद्धी येथे ‘दळणवळण बंदी असतांना हातात सोन्याची अंगठी घालून कशाला फिरता’, असे म्हणून बनावट पोलिसांनी एका गृहस्थाची अंगठी घेऊन पुडीत बांधून परत दिली.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी घोषित

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना, तर भाजपच्या वतीने समाधान अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दस्त नोंदणीसाठी कार्यालयात गर्दी करू नका ! – खांडेकर, सातारा मुद्रांक जिल्हाधिकारी

स्थावर मिळकतीविषयीच्या अभिहस्तांतरण किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत सवलत घोषित केली आहे.

दौंड (पुणे) येथे कत्तलीसाठी आणलेल्या ४२ गायींची सुटका, ४ धर्मांधांवर गुन्हा नोंद !

गोहत्येमध्ये अग्रेसर असणारे धर्मांध ! गोहत्येच्या वारंवार घडणार्‍या घटना पहाता गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करणे किती आवश्यक आहे हे लक्षात येते !

नांदेडमधील हिंसाचार !

धुळवडीला खरेतर एकमेकांना रंग लावून तो उत्सव आनंदाने-उत्साहाने साजरा केला जातो; मात्र याच दिवशी शिखांमधील काही समाजकंटकांनी होळीच्या रंगात नव्हे, तर रक्ताच्या लाल रंगात नांदेडच्या मातीला भिजवले !