कोल्हापूर येथे ६ फेब्रुवारी या दिवशी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा वर्धापनदिन सोहळा !

वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देतांना डॉ. विजय जंगम स्वामी म्हणाले, ‘‘वीरशैव समाजाच्या उत्कर्षासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या मान्यवरांचा विशेष सत्कार या सोहळ्यामध्ये करण्यात येणार आहे.

तलवारीने केक कापल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह ४ धर्मांधांना अटक आणि जामीन

केवळ वरवर कारवाई न करता कठोर शिक्षा झाल्यासच अशा प्रकरणांना आळा बसेल.

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची निराशा ! – संजय राऊत

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी या दिवशी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राने देशाला देण्याची दानत दाखवली आहे; मात्र महाराष्ट्रावर नेहमी अन्याय होत आला आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था करत असलेल्या राष्ट्र-धर्म कार्यास साहाय्य करणे आमचे कर्तव्य ! – चारुदत्त जोशी, संपादक, ‘बी न्यूज’

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रतिदिन ऑनलाईन विशेष धर्मसत्संगांचे प्रक्षेपण करण्यात येते. हे सत्संग २० एप्रिलपासून कोल्हापूर येथील स्थानिक ‘बी’ न्यूजच्या ‘भक्ती’ वाहिनीवरील चॅनल क्रमांक ५३१ वर प्रतिदिन सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपित करण्यात येत आहेत.

प्रजासत्ताकदिनी हिंदु प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करा ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘शौर्य जागरण शिबिरा’मध्ये ते बोलत होते. या व्याख्यानाला पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अकलूज, मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांतून पुष्कळ धर्मप्रेमी उपस्थित होते.

हिंदूंचे वाढलेले दायित्व !

हिंदूंना स्वतःचे रक्षण करायचे असेल, तर हिंदूंनी धर्मबळ वाढवणे आवश्यक आहे. धर्मबलसंपन्न हिंदूच धर्मांधांवर वचक निर्माण करू शकतील, हे निश्‍चित !

गोद्वेष आणि गो-फिनाईल !

हिंदु धर्मात सांगितलेल्या पारंपरिक पद्धतींचा अवलंब केल्यास सामाजिक उत्कर्षास चालना मिळेल. यास विरोध करणार्‍या काँग्रेससारख्या पक्षांना हिंदू मतपेटीद्वारे प्रत्युत्तर देतील, हेही तितकेच खरे !

राममंदिराची देशवासियांची प्रतीक्षा लवकरच पूर्ण होईल ! – मोहन भागवत, सरसंघचालक, रा.स्व. संघ

सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रीरामंदिरासाठी विशेष कार्य केलेल्या राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन श्रीचरणी पुष्पांजली समर्पित केली. त्याचप्रमाणे धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले.

अवैध मद्य व्यवसायावरून सलग ३ वेळा कारवाई झाल्यास व्यावसायिकाच्या हद्दपारीचा प्रस्ताव !

ज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या अधिकार्‍यांनी अवैध मद्य वाहतूक केल्याच्या प्रकरणी सलग ३ वेळा कारवाई झालेल्या अवैध मद्य व्यावसायिकांच्या हद्दपारीचे प्रस्ताव सिद्ध केले आहेत.