पुणे येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवांचा पोलिसांकडे तक्रार अर्ज

येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ३० जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापिठातील शरजील उस्मानी याने भारतीय संघराज्य आणि हिंदू यांच्या विरोधात अत्यंत प्रक्षोभक विधाने केली.

वरवरा राव यांच्या जामीन आवेदनाची सुनावणी उच्च न्यायालयाने राखून ठेवली

कोरेगाव भीमा दंगल आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेले वरवरा राव यांच्या जामीन आवेदनाची सुनावणी येथील उच्च न्यायालयाने राखून ठेवली आहे. वैद्यकीय पार्श्‍वभूमीवर दिलेल्या आवेदनावरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात १ सहस्र ८७६ ठिकाणी ४ कोटी ५७ लाख रुपयांच्या वीजचोर्‍या उघडकीस

वीजचोरी करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे प्रादेशिक विभागात धडक मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत ५६६ प्रकरणांमध्ये ९९ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

हिंदु काय रस्त्यावर पडले आहेत का ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करण्यासाठीच ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याला अनुमती दिल्याने सरकारच्या मर्जीने हिंदूंच्या विरोधात बोलले जात आहे, असेच आम्हाला वाटते.

राष्ट्र आणि हिंदु विरोधी ‘एल्गार’ !

राष्ट्रविरोधी भाषणे करणार्‍या अरुंधती रॉय, शरजील उस्मानी आदींच्या वक्तव्याचे ‘व्हिडिओ’ प्रसारित होऊ लागल्यावर ‘अशा परिषदेचे आयोजन समाजाला भडकावून दंगलसदृश स्थिती निर्माण करणे’ यासाठीच आहे कि काय ?’, असे कुणाला वाटले, तर चूक नव्हे.

बाजारातील ५० टक्के खाद्यतेल भेसळयुक्त !

खाद्यतेलात सध्या मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार व्यापक स्वरूपात ३० अन्न सुरक्षा अधिकारी यांचा समावेश असलेल्या या पथकाने बोरिवली, गोरेगाव, वाशी, मीरारोड, वसई, भिवंडी, पालघर अशा ठिकाणी तेल विक्री करणार्‍या आस्थापनांवर धाडी टाकल्या.

भारताच्या पर्यटन धोरणातील त्रुटी !

‘बाहेरचे लोक कितीतरी पैसा मोठ्या प्रमाणात व्यय (खर्च) करून, स्वत:चा वेळ व्यय (खर्च) आणि एवढे सायास करून आपल्या देशात येतात, तेव्हा त्यांच्या मनात निश्‍चितच आपल्या देशाविषयी, येथील लोकांविषयी, इथल्या वैशिष्ट्यांविषयी काही जाणण्याची, शिकून घेण्याची इच्छा असणारच.

महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात मनुस्मृतीमध्ये सांगितलेली शिक्षा

मनुस्मृतीनुसार बलात्कार करणार्‍याला लोखंडी तप्त सळीने जाळले पाहिजे, त्याला जाळून ठार केले पाहिजे आणि ही शिक्षा राजाने लवकरात लवकर कार्यवाहीत आणली पाहिजे.

मुलांना पोलिओ लसीऐवजी सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी चौघांवर कारवाई

अशा प्रकारे हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांना बडतर्फ केल्यासच इतरांना जरब बसेल !

शिवाजी महाराज यांचे पूर्वज कर्नाटक येथील असल्याचे विधान चुकीचे ! – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज हे कर्नाटक येथील असल्याचे विधान चुकीचे आहे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे. ‘असे विधान करून थोर पुरुषांच्या संदर्भात वाद निर्माण करू नये.