![](https://sanatanprabhat.org/marathi/wp-content/uploads/sites/3/2019/10/PP_Aba_upadhye.jpg)
‘अनंतरूपी परमेश्वर हा माणसांच्या कित्येक मोठ्या जबाबदार्या उचलत असतो. भयंकर अडचणी दूर करून माणसाला वाट सुकर करून देतो. त्याची जाणीव वाट सुकर असल्यामुळे आनंदाच्या भरात माणूस विसरून जातो.’
– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून) (२६.८.१९८७)