
‘अनंतरूपी परमेश्वर हा माणसांच्या कित्येक मोठ्या जबाबदार्या उचलत असतो. भयंकर अडचणी दूर करून माणसाला वाट सुकर करून देतो. त्याची जाणीव वाट सुकर असल्यामुळे आनंदाच्या भरात माणूस विसरून जातो.’
– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून) (२६.८.१९८७)
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
हिंदु राष्ट्रात भक्तीभाव असलेल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !
धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची झालेली ही वाईट स्थिती !
आतंकवाद्यांची ‘दहशत’ !
तरुणांनो, भ्रष्टाचार उघड करा आणि तुमची राष्ट्रभक्ती वाढवा !
हिंदूंची मंदिरे सरकारी कह्यात का ?