नवी देहली – महाभारताचे युद्ध जिंकायला १८ दिवस लागले होते. आज कोरोनाचे युद्ध जिंकायला आपल्याला २१ दिवस लागणार आहेत, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या काशी मतदारसंघातील नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधतांना केले. मोदी म्हणाले की, आई शैलपुत्री देवीला प्रार्थना आहे की, कोरोनाविरोधात चालू झालेल्या युद्धात देशातील १३० कोटी जनतेचा विजय होवो. संकटसमयी काशीने सर्वांचे मार्गदर्शन करावे. काशीचा अनुभव शाश्वत, सनातन आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > महाभारताच्या युद्धासाठी १८ दिवस लागले, कोरोनाचे युद्ध जिंकायला २१ दिवस लागतील ! – नरेंद्र मोदी
महाभारताच्या युद्धासाठी १८ दिवस लागले, कोरोनाचे युद्ध जिंकायला २१ दिवस लागतील ! – नरेंद्र मोदी
नूतन लेख
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात नवीन उपक्रमांच्या माध्यमातून धर्मकार्याने घेतलेली गरुडझेप !
- Devendra Fadanvis On Dharavi Mosque : विश्वस्तांनी दिलेल्या कालावधीत धारावीतील अवैध मशीद स्वत:हून पाडली नाही, तर प्रशासन कारवाई करेल ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
- Increased Security In Mumbai : मुंबईतील प्रार्थनास्थळे, मशिदी आणि मंदिरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ
- Chennai Cow Death Electric Shock : प्राण्यांना अधिकार नसले, तरी त्यांचे संरक्षण करणे, हे राज्याचे कर्तव्य ! – मद्रास उच्च न्यायालय
- Gali Anjaneya Temple Theft : बेंगळुरू येथील प्रसिद्ध गाळी आंजनेय मंदिरात कर्मचारी आणि पुजारी यांच्याकडूनच पैशांची चोरी
- Kangra Shivling In Drain : कांगडा (हिमाचल प्रदेश) येथे मंदिरात घुसून शिवलिंग तोडून नाल्यात फेकले !