विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित, पुढील अधिवेशन १ मार्च या दिवशी होणार
२ दिवसांचे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर या दिवशी संस्थगित झाले. विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा केली.
२ दिवसांचे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर या दिवशी संस्थगित झाले. विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा केली.
मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांमध्ये वाद निर्माण केला जात आहे.
भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर कुणाचाही अधिकार नाही. भगवान श्रीराम हे समाजवादी पक्षाचेही आहेत. आम्ही रामभक्त आणि कृष्णभक्त आहोत, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले.
तुम्ही कुणाचे वाईट कराल, तर तुमच्या सोबतही वाईटच होईल. या सिद्धांतावर भारतियांची श्रद्धा आहे. भारतावर वेगवेगळ्या कालखंडामध्ये आक्रमण करणार्या किंवा भारतियांशी निष्ठूरपणे वागणार्या विदेशींचाही शेवट अतिशय वाईट झाला आहे.-संदर्भ : ‘झी न्यूज हिंदी’चे संकेतस्थळ
विधीमंडळाचे सार्वभौम अधिकार आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीला उत्तर न देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव १५ डिसेंबर या दिवशी विधानसभेत एकमताने संमत करण्यात आला.
आपल्या धर्माचे रक्षण झाले, तर भारत हा एकमेव असा देश आहे जो खर्या अर्थाने विश्वगुरु होऊ शकतो. त्यामुळे सर्व युवांनी धर्मरक्षण करणे आवश्यक आहे.
गडहिंग्लज येथील सनातनच्या साधिका सौ. सरिता धुळाज यांच्या आई आणि श्री. अजित धुळाज यांच्या सासूबाई सौ. लीलावती दुडाप्पा अत्तिकेरी (वय ७२ वर्षे) यांचे १४ डिसेंबर या दिवशी वृद्धापकाळाने रुग्णाईत असल्याने कोल्हापूर येथे निधन झाले.
‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .
‘ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक ! वाचकांसाठी ही भाकणूक क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत . . .