जनतेकडून कर घेणारे; पण जनतेसाठी काही न करणारे लज्जास्पद भारत सरकार !

‘कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे सौदी अरेबियात रहात असलेल्या ४५० भारतीय कामगारांच्या नोकर्‍या गेल्यामुळे त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली. यामुळे या कामगारांना ‘डिटेंशन सेंटर’मध्ये (स्थानबद्धता केंद्रात) ठेवण्यात आले.

इतर देशांच्या तुलनेत प्रत्येक बातमीत भारत मागासलेला असल्याचे आणखी एक उदाहरण !

‘नायजेरियातील कदुना प्रांताच्या सरकारने बलात्कार्‍यांना शस्त्रकर्म करून नपुंसक बनवण्याचा कायदा संमत केला आहे, तसेच १४ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणार्‍याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे.

भारतीय कामगार बेकारी आणि उपासमारी यांच्या संकटात सापडणे अन् देशावर आर्थिक बोजा पडणे

बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्यासाठी राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची (‘एन्.आर्.सी.’ची) प्रक्रिया किती आवश्यक आहे, ते दिसून येते. त्याचसमवेत ही प्रक्रिया प्रभावीपणे आणि कठोरपणे कार्यवाहीत आणलीे, तरच देशाचे रक्षण होऊ शकेल.

नामजप आणि यज्ञ

‘नामजप आणि मंत्रजप करणे या व्यष्टी साधना आहेत, तर यज्ञ करणे ही समष्टी साधना आहे.

विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप

‘कोरोना विषाणूं’च्या विरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मी प्रथम असा जप शोधला होता. तो परिणामकारक असल्याचे लक्षात आल्यावरून मला अन्य विकारांवरही जप शोधण्याची स्फूर्ती मिळाली.

परमपवित्र महर्षि व्यासांनी लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ प्रमाण असणे !

रागद्वेष रहित अशा व्यासांसारख्या महनीय, परमपवित्र महापुरुषाने लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ आम्हाला प्रमाण आहे. – गुरुदेव (डॉ.) काटेस्वामीजी

संतकवी दासगणु महाराज शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष असतांनाचे पावित्र्य मंदिर सरकारीकरणानंतर लयाला जाणे

दासगणु महाराजांसारखा संत पुरुष अध्यक्ष असल्याने देवस्थानचे पावित्र्य उच्च दर्जाचे होते आणि कारभार अत्यंत स्वच्छ होता. सरकार नियुक्त विश्‍वस्त आले, पुढारी त्यात घुसले आणि त्या संस्थानचे पावित्र्य लयाला गेले अन् सर्व स्थिती बिघडली.

जनतेच्या आरोग्याची किंमत शून्य असणारे सरकार !

‘केंद्र सरकारद्वारे ३४४ औषधे प्रतिबंधित केली गेली आहेत; परंतु अजूनही अनेक ठिकाणी अशा औषधांची सर्रास विक्री केली जात असल्याचे लक्षात येते. १२.१२.२०२० या दिवशी राजस्थानमध्ये १ कोटी रुपयांच्या प्रतिबंधित औषधांची विक्री झाल्याचे आढळले.’

अडचणींकडे पहायचा दृष्टीकोन !

‘पूर्णतेच्या मार्गाने ज्याला वाटचाल करायची आहे, त्याला अडचणी येणारच. त्याने त्याविषयी कधी तक्रार करू नये.

विवाहबेडीत न अडकता ईश्‍वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधकांनो, विवाहाच्या संदर्भात विचार मनात येत असल्यास पुढील दृष्टीकोन लक्षात घ्या !

विवाहबेडीत न अडकता ईश्‍वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधक आणि साधिका यांच्यासाठी ती सूत्रे मार्गदर्शक ठरतील !