‘कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे सौदी अरेबियात रहात असलेल्या ४५० भारतीय कामगारांच्या नोकर्या गेल्यामुळे त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली. यामुळे या कामगारांना ‘डिटेंशन सेंटर’मध्ये (स्थानबद्धता केंद्रात) ठेवण्यात आले. यातील बहुतांश कामगारांच्या काम करण्याच्या परवान्याची मुदत संपली आहे. नोकरी नसणे आणि परवान्याची मुदत संपणे, या कारणांमुळे भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ आली.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > जनतेकडून कर घेणारे; पण जनतेसाठी काही न करणारे लज्जास्पद भारत सरकार !
जनतेकडून कर घेणारे; पण जनतेसाठी काही न करणारे लज्जास्पद भारत सरकार !
नूतन लेख
- बांदा येथील पोलीस कर्मचारी वसाहत नव्याने बांधण्यासाठी बेमुदत उपोषणाची सामाजिक कार्यकर्त्याची चेतावणी
- पुणे शहरांतील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक २८ घंट्यांनी संपली !
- ३ महिन्यांत केवळ १५१ रुग्ण आढळले
- Ministry of Maharashtra : महाराष्ट्राच्या मंत्रालयातील अनेक विभाग अस्वच्छ : १९ सप्टेंबरपासून स्वच्छता मोहीम
- काय भारताला मरण प्राप्त होईल ?
- ससूनमध्ये ४ कोटी रुपयांचा घोटाळा करणार्या २५ कर्मचार्यांवर गुन्हा नोंद