बेंगळुरूतील रामेश्वरम् कॅफे बाँबस्फोटाचा मुख्य सूत्रधार असलेल्या अब्दुलकडून हिंदु नावाचा वापर !
याविषयी निधर्मीवादी, साम्यवादी, काँग्रेस आणि पुरोगामी कधी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !
याविषयी निधर्मीवादी, साम्यवादी, काँग्रेस आणि पुरोगामी कधी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !
धर्माच्या आधारे कुख्यात गुंडाचे समर्थन करणारे मुसलमान पोलीस जनतेचे विशेषतः हिंदूंचे कधीतरी रक्षण करू शकतील का ?
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी
मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीत असणार्या कृष्ण विहिरीची हिंदु महिलांनी पूजा केली. शीतला अष्टमीनिमित्त महिला पारंपरिकपणे येथे पूजा करतात.
संदेशखाली (बंगाल) येथे सत्ताधारी पक्षाकडून हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण
अशा वासनांधांविषयी देशातील मुसलमान नेते आणि त्यांचे पक्ष तोंड उघडत नाहीत अन् हेच नेते ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’ अशी कोल्हेकुई करतात !
बंगालच्या जलपाईगुडी येथे ५ जणांचा मृत्यू, तर १०० घायाळ ! ३१ मार्चला अचानक आलेल्या वादळी पावसाने देशातील ईशान्येकडील भागांत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.
पोलिसांकडून हिंदूंना न्याय देण्याऐवजी उलट त्यांच्यावर लाठीमार केला जातो, हे संतापजनक ! याची नोंद भाजप सरकारने घेतली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या घरी जाऊन ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमित शहा उपस्थित होते.
इंदूरनिवासी थोर संत तथा सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने ३१ मार्च या दिवशी येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘भक्ती सोहळा’ भावपूर्ण वातावरणात पार पडला.