चुकून वातानुकूलित डब्यात चढलेल्या महिलेला तिकीट तपासनीसाने गाडीबाहेर ढकलले !
अशा असंवेदनशील अधिकार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
अशा असंवेदनशील अधिकार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी असलेला जमील-उर-रहमान याला ऑक्टोबर २०२२ मध्ये भारताने आतंकवादी घोषित केले होते.
आजच्या पिढीला धर्मशिक्षण नसल्यामुळेच मुळात ती तिच्या आई-वडिलांवर अन्याय-अत्याचार करत आहे. श्रावणबाळ आणि पुंडलिक यांसारख्याच्या भारतासाठी हे लांच्छनास्पदच !
पाकला युद्धसज्ज करण्यात चीनचा हात आहे. हे लक्षात घेऊन भारताने अधिकाधिक आक्रमक धोरण राबवणे आवश्यक !
अपघाताचे कारण शोधल्यानंतर पुढील वेळी या कारणामुळे अपघात होऊ नये, म्हणून त्यावर उपाय शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मथुरा आणि काशी येथील मंदिरेही मशीदमुक्त करण्यात येतील. हे कुणीही अडवू शकणार नाही-के.एस्. ईश्वरप्पा
आरोपी जनकराम गुप्ता याने एका महिला शिपायावर ‘प्रिये चलान कापण्यासाठी आली आहेस का?’ अशी टिप्पणी केली होती.
ही व्यक्ती धर्मांध असल्यामुळेच कदाचित् कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या आदेशाने पोलिसांनी नाव उघड केले नसावे, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ?
पाद्री म्हणजे सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तीमत्त्व असे चित्रपटांतून दाखवण्यात येते; मात्र प्रत्यक्ष ते कसे वागतात, हे देश आणि विदेश यांतील घटनांतून लक्षात येते !
कृत्रिम बुद्धीमत्तेच्या उपयोगातून गुन्हेगारीवर आळा घालण्याचा रेल्वे विभागाचा प्रयत्न !