मराठीचे मारेकरी नव्हे, तर खरे मराठीप्रेमी आणि साहित्यिक होण्यासाठी मराठीची अस्मिता जोपासा !

२ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘मराठीची दुरवस्था’ याविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

युरोपियनांचे जडवादी सिद्धांत आणि प्राचीन हिंदु संस्कृतीचे धर्मसिद्धांत !

‘गेली काही शतके जडवादी सिद्धांतांनी धर्मसिद्धांतांना नाकारले. या धारणांचा प्रभाव होता आणि अजूनही आहे. युरोपियनांनी ‘सत्ये’ नाकारली, जी त्यांना ठाऊकच नव्हती.

बलात्कारप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाकडून सरकारी अधिवक्त्याला जामीन असंमत !

बलात्कार केल्याप्रकरणी मनू पी.जी. या सरकारी अधिवक्त्यावर केरळ राज्यातील एर्नाकुलम् जिल्ह्यातील छोट्टानिक्कारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भाषाशुद्धीविषयक विचार

‘मुंबई येथे वर्ष १९३८ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनाचे स्वातंत्र्यवीर सावरकर हे अध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी भाषण करतांना भाषाशुद्धीविषयक जे विचार मांडले, ते येथे देत आहोत.

आपत्काळात केवळ भगवंतच वाचवणार असून त्याच्यावरील श्रद्धा दृढ होण्यासाठी त्याने साधिकेला स्वप्नाच्या माध्यमातून करून दिलेली जाणीव

भगवंताच्या नामामध्ये पुष्कळ सामर्थ्य आहे. ‘आपण भगवंताचे नाम किती तळमळीने घेतो’, याला महत्त्व आहे.

अष्टावक्र गीतेचे रचयिते ऋषि अष्टावक्र !

अष्टावक्राला प्राचीन काळातील एका महान ऋषींचा दर्जा मिळाला. त्याने राजा जनकाला सांगितले तत्त्वज्ञान आणि अष्टावक्र गीता या नावाने ग्रंथबद्ध झालेले आढळते.

संपादकीय : बलशाली भारताचा अर्थसंकल्प !

अर्थसंकल्पातून ‘विनामूल्य’चे गाजर दाखवण्याऐवजी प्रत्येक नागरिक स्वावलंबी होण्यासाठी योजना आखाव्यात !

दूरचित्रवाणी आणि भ्रमणभाष !

सध्या बहुतेक सर्वच आई-वडिलांना आपल्या मुलांविषयी चिंता सतावते आणि त्यावरून ते आपल्या मुलांविषयी अप्रसन्नता व्यक्त करतांना दिसतात. अप्रसन्नता कसली ? तर मुले सांगितलेले ऐकत नाहीत, ती दिवसरात्र भ्रमणभाष …

मराठीचे मारेकरी नव्हे, तर खरे मराठीप्रेमी आणि साहित्यिक होण्यासाठी मराठीची अस्मिता जोपासा !

२ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य संमेलनाचा उद्देश मराठी साहित्य वृद्धींगत व्हावे, मराठी भाषा संवर्धन करत तिची अस्मिता जोपासावी….

धर्मप्रवर्तक राष्ट्रसंत स्वामी विवेकानंद यांनी केलेले ऐतिहासिक कार्य आणि त्यांची अद्वितीय वैशिष्ट्ये !

युवकांच्या समोर आदर्श निर्माण करणारे धर्मप्रवर्तक राष्ट्रसंत स्वामी विवेकानंद यांनी केलेले कार्य आणि विचार यांविषयीची अधिक माहिती येथे देत आहोत.