तैवानमध्ये नूतन राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांचा विजय भारताकरता अत्यंत महत्त्वाचा !

तैवानचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ‘डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’चे (डीपीपीचे) उमेदवार लाई चिंग-ते यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे. चीनचा दबाव आणि युद्धाच्या धमक्या झुगारून तैवानच्या नागरिकांनी आपल्या देशाच्या स्वायत्ततेसाठी ठाम भूमिका घेणार्‍या व्यक्तीला राष्ट्राध्यक्षस्थानी बसवले.

संपादकीय : कृत्रिमतेच्या मर्यादा !

तंत्रज्ञान किंवा आधुनिक विज्ञान कार्यरत नसतांनाही भारतीय ऋषिमुनींनी लावलेले शोध म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेसाठी चपराकच  !

हिंदू ऐक्याचा हुंकार !

हिंदूंनो, अजेय, धर्माधिष्ठित, तत्त्वप्रधान प्रभु रामचंद्रांचा आदर्श घेऊन रामराज्यासाठी, म्हणजे हिंदु राष्ट्रासाठी तन, मन, धन अर्पण करण्यासाठी संघटित व्हा आणि आगामी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील ‘एक’ घटक व्हा !

सायबर गुन्हे, तक्रार करण्याची पद्धत आणि त्याविषयी घ्यावयाची काळजी !

भारतामध्ये वर्ष २००० मध्ये ‘सायबर क्राईम कायदा’ पारित झाला आणि त्यानंतर वर्ष २००८ मध्ये त्यात काही पालट केले गेले. यात १ वर्षापासून आजन्म कारावास, तसेच १ लाख रुपये ते ५ लाख रुपयांपर्यंत दंड अशा शिक्षा नमूद केलेल्या आहेत.

अयोध्येत ७०० मोगल सैनिकांना ठार मारणारे सूर्यवंशी क्षत्रियांचे पुजारी देवीदिन पांडे !

युद्धाचे नेतृत्व करणार्‍या देवीदिन पांडे यांना त्यांच्याच अंगरक्षकाने वीट फेकून मारली आणि घायाळ केले. ही संधी साधून मीर बांकीने देवीदिन पांडे यांच्या छातीत गोळी घातली.

‘प्रभु आले मंदिरी’ : अनुभवू त्रेतायुगातील श्रीराममहिमा अंतरी !

वाल्मीकि रामायणातील श्रीरामाला केवळ १४ वर्षांचा वनवास घडला; पण भारतातील रामजन्मभूमी मंदिराला ५५० वर्षे दुरवस्था प्राप्त होऊन एकप्रकारे वनवासातच रहावे लागले.

श्रीराममंदिराच्या उभारणीत नेतृत्व करत आहेत महाराष्ट्रातील ८ व्यक्ती !

जगभरात चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजे अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य श्रीराममंदिरात प्रभु श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा !

संपादकीय : हुती बंडखोरांमुळे भारताला धोका !

जागतिक स्तरावर दिवसेंदिवस आतंकवाद्यांची वाढत जाणारी आक्रमणे रोखण्यासाठी सर्वच देशांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक !

रामराज्याची नांदी !

श्रीरामाने ज्याप्रमाणे वानरसेनेला घेऊन रामसेतू बांधला, त्याप्रमाणे संतांनी राष्ट्र-धर्म कार्यासाठी नागरिकांचे संघटन करावे. तसे झाल्यासच श्रीरामाची कृपा होऊन रामराज्य अवतरेल.

जगभरात साजरी केली जाणारी मकरसंक्रांत !

मकरसंक्रांत हा सण प्रतिवर्षी विक्रम संवत्नुसार पौष मासामध्ये आणि शक संवत्नुसार माघ मासामध्ये शुक्ल पक्षात साजरा केला जातो.