गुढीपाडव्याविषयी महाभारतातील उल्लेख
हिंदूंनो, गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदु धर्मियांवर लव्ह जिहाद, धर्मांतर आदी माध्यमातून होणारे आघात रोखण्याचा निश्चय करूया.
हिंदूंनो, गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदु धर्मियांवर लव्ह जिहाद, धर्मांतर आदी माध्यमातून होणारे आघात रोखण्याचा निश्चय करूया.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी अधर्माची हद्द तोडून टाकतो, दोषांच्या सनदा फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारवतो.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वत:च्या प्रकृतीनुसार केलेले संकल्प दैवी ऊर्जेमुळे निश्चितच फलद्रूप होतात. या निमित्ताने आपण काही संकल्प, निश्चय करून वर्षारंभाचा लाभ मिळवून घेऊ शकतो.
भारतविरोधी पाश्चात्त्य, इस्लामी आणि ख्रिस्ती देशांनी केलेल्या टीकेला भारताने ‘जशास तसे’ उत्तर देणे आवश्यक !
गुढीपाडव्यास या करा संकल्प।
हिंदु म्हणुनी जगण्या-मरण्याचा।
त्यातूनच होई उदय लवकरी।
स्वातंत्र्यविरांच्या हिंदु राष्ट्राचा।।
काही विद्यार्थ्यांचे अक्षर तर इतके खराब असते की, त्याने काय लिहिले आहे, ते डोळे किलकिले करून वाचले, तरी समजत नाही.
आप पक्षाचा आणि केजरीवाल यांचा घटता पाठिंबा बघता नजीकच्या काळात देहली आणि पंजाब येथील सरकार पडल्यास आश्चर्य वाटायला नको
वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा एक मोठा मुहूर्त आहे आणि शालिवाहन शकाचा प्रारंभ या दिवसापासून होते.
संभाजीराजांना हाल-हाल करून ठार करतांना औरंगजेबला स्वतःच्या डोळ्यांनी पहायचे होते. सैनिकांनी हातातील धारदार कुर्हाडीने संभाजीराजांच्या मानेवर जोराने घाव घातला.
औरंगजेबाने डोक्यावरची पगडी खाली फेकली आणि प्रतिज्ञा केली, ‘जोपर्यंत या काफिराला पकडणार नाही किंवा ठार मारणार नाही, तोपर्यंत पुन्हा पगडी घालणार नाही.’