उद्या ९ एप्रिल २०२४ या दिवशी गुढीपाडवा आहे. त्या निमित्ताने…

चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथी म्हणजे काय ?
ऐक हिंदु बांधवा।
हिंदु नववर्षारंभ असे तो।
मंगल गुढीपाडवा।। १।।

गर्व से कहो हम हिंदू है।
अशा नको केवळ घोषणा वल्गना।
हिंदुत्व खरोखर जगा-जागवा।
संदेश हा पोचवा सर्वांना।। २।।
मंगल गुढी उभारा घरी।
हिंदु संस्कृती जागवा घरोघरी।
छत्रपती शिवराय, संभाजी यांचाच खरा आदर्श।
बना नरवीर तानाजी।। ३।।
स्वामी विवेकानंद ते नेताजी सुभाषबाबू।
स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंह यांचे जगा हिंदुत्व।
आणा ते आचरणी।
नका बनू सरकारी बाबू।। ४।।
नववर्षाच्या शुभेच्छा द्या हिंदु बांधवांना।
मंगल गुढीपाडव्याच्या दिवशी।
इंग्रजी भाषेचा वापर टाळून।
मातृभाषेचा वापर करा अहर्निशी।। ५।।
गुढीपाडव्यास या करा संकल्प।
हिंदु म्हणुनी जगण्या-मरण्याचा।
त्यातूनच होई उदय लवकरी।
स्वातंत्र्यविरांच्या हिंदु राष्ट्राचा।। ६।।
याच आमच्या इच्छा अन् गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
– श्री. दत्तात्रय पटवर्धन (वय ७१ वर्षे), कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (५.४.२०२४)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !