श्री भवानीदेवीचा गायब झालेला सोन्याचा मुकुट सापडला !
सरकारी झालेल्या मंदिरांतील सोन्या-चांदीचे दागिने हरवणे, मंदिरांच्या भूमी ‘गायब’ होणे, मंदिरांत भ्रष्टाचार होणे, त्यांची संपत्ती लुटणे आदी सर्व मंदिरांच्या सरकारीकरणाचेच दुष्परिणाम आहेत ! यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात असण्यासाठी भक्तांनी आग्रही राहिले पाहिजे !