२८ नोव्हेंबरपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची ‘हिंदवी स्वराज्य यात्रा’ ! – रोहन कडोले

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि दुर्गवंदन यांच्या वतीने २८ नोव्हेंबरपासून ‘हिंदवी स्वराज्य यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे.

‘२६/११’च्या आतंकवादी आक्रमणातील हुतात्म्यांना राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून मानवंदना !

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी श्रद्धांजली वहाण्यात आली.

राहुरीतील (जिल्हा अहिल्यानगर) कावड यात्रेकरूंवर श्रीरामपुर येथे जिहादींकडून आक्रमण !

छत्रपतींच्या महाराष्ट्रात कावड यात्रेकरूंवर आक्रमण होणे निषेधार्ह आहे. यातून पोलिसांचा धाक संपल्याचे आणि धर्मांधांमधील हिंसक वृत्ती वाढल्याचे लक्षण आहे.

हिंदूंच्या शक्तीप्रदर्शनानंतर मुंबईतील मुसलमानांची मुजोरी बंद !

तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसतील, तर पोलीस प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : वृद्धाची फसवणूक !; विनापरवाना भेसळयुक्त दारूची विक्री !…

चोरट्यांनी वृद्धाकडून ३ तोळे वजनाचा सोन्याचा गोफ, दोन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, घड्याळ, भ्रमणभाष, तीन टपाल कार्यालयांचे पासबुक, बँकेचे पासबुक, आधारकार्ड, रोख १३ सहस्र रुपये असा लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले.

सावरकरांच्या शिकवणीप्रमाणे अखंड सावधान रहा ! – तेजस्वी सूर्या, खासदार, भाजप

भाजप सत्तेतून गेल्याचे असे अनेक परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शिकवणीप्रमाणे आपण ‘अखंड सावधान’ असणे आवश्यक आहे, असे आवाहन भाजपच्या युवा मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. तेजस्वी सूर्या यांनी केले.

माजी आमदार नितीन शिंदे यांच्याकडून अफझलखानवधाच्या शिल्पाची पहाणी !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगड येथे अफलखानाचा कोथळा काढून त्याचा वध केला. हा पराक्रम लवकरच शिल्परूपातून शिवभक्तांसमोर येणार असून याचे काम पुणे येथे चालू आहे.

जम्मू-काश्मीर येथून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करणारे २ धर्मांध अटकेत !

जम्मू-काश्मीर येथील मुदस्सीर हुसेन महंमद हुसेन (वय १९ वर्षे) आणि यासीर हुसेन मोहम्मद यासीन (वय १९ वर्षे) यांनी तेथील १५ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण केले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपी तरुणांना अटक केली आहे.

तणावमुक्तीसाठी भगवंताचे नामस्मरण करायला हवे ! – पुरुषोत्तम महाराज पाटील, कीर्तनकार

‘रामकृष्णहरि’ नामस्मरण. हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे. यातील रामाचा विचार, कृष्णाचा आचार आणि हरीचा उच्चार करा, त्यामुळे तणावातून मुक्तता मिळेल. त्यासाठी श्रद्धेने भगवंताचे नामस्मरण करायला हवे, अशी भावना आळंदी येथील कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी व्यक्त केली.

सांगली जिल्ह्याला पाणी देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वीजपुरवठा केला खंडीत !

सांगली जिल्ह्याला पाणी देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील काही गावांतील वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. अल्प पावसामुळे सातारा जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.