धर्म अभ्‍यासकासह ८ जण पसारच; अफवांमुळेच जमाव जमल्‍याचा ‘एस्.आय.टी.’चा निष्‍कर्ष !

२४ फेब्रुवारी या दिवशी शहराच्‍या नामांतरानंतर राजकीय नेत्‍यांच्‍या एकमेकांविरोधातील वादग्रस्‍त वक्‍तव्‍यांमध्‍ये सातत्‍याने वाढ झाली होती. नामांतराच्‍या विरोधात, तसेच समर्थनार्थ आंदोलने झाली, मोर्चे निघाले.

४ सहस्र शेळ्या-मेंढ्यांची बोटीतून वाहतूक : १६ जणांना केली अटक

बोटीत असलेल्या खलाशांकडून सीमा शुल्क पथकाला समाधानकारक माहिती मिळाली नसल्याने १६ जणांना अटक करण्यात आली आहे.

चिपळूण येथे ‘एकल वापर’ प्लास्टिक पिशव्या विक्री करणार्‍या १० व्यावसायिकांवर कारवाई

चिपळूण येथील बाजारपेठेत एकल वापर प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याने येथील नगर परिषद प्रशासनाने प्लास्टिक पिशवी वापरणार्‍यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ४५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई ! – पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

सर्वेक्षणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी कुणावरही दडपशाही केलेली नाही.

आरोपींचे अधिवक्ता समीर पटवर्धन यांच्याकडून पोलीस संरक्षणाची मागणी !

सुनावणीस कोल्हापूर न्यायालयात गेलो असता माझ्या गाडीचा पाठलाग करणे, न्यायालयातून बाहेर येतांना जोरदार घोषणा देणे, माझ्या गाडीवर दगडफेक करणे, असे प्रकार झालेले आहेत.-अधिवक्ता समीर पटवर्धन

बारसू (राजापूर) परिसरात जमावबंदी असतांनाही ग्रामस्थांनी एकत्रित होऊन केला विरोध !

प्रशासकीय अधिकार्‍यांनी ग्रामस्थांशी चर्चाही केली; मात्र या वेळी ’ग्रामपंचातीमध्ये प्रकल्पाच्या विरोधात ठराव झालेला असतांना प्रकल्प का करताय ?’, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी अधिकार्‍यांना विचारण्यात आला.

श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत सीता मंदिराजवळील स्मारकाचे उद्घाटन

श्रीलंकेतील नुवारा एलिया या शहरामधील सीता मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या एका स्मारकाचे उद्घाटन श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणावर्धने यांनी केले.

तेलंगाणात भाजपचे सरकार आल्यावर मुसलमानांचे आरक्षण नष्ट करू !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे रोखठोक प्रतिपादन !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे हिंदु युवकाच्या हत्येच्या प्रकरणी ४ धर्मांध मुसलमान तरुणांना अटक

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या हत्या होणे अपेक्षित नाही !

रतन टाटा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित !

जगप्रसिद्ध उद्योगपती आणि ‘टाटा सन्स’चे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने सन्मानित करण्यात आले.