छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस आयुक्‍तांच्‍या पाठिंब्‍याने हप्‍ते वसुली ! – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप !

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्‍याच्‍या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले असून त्‍यात छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्‍या भ्रष्‍ट कारभाराविषयी तक्रार केली आहे, तसेच शहर पोलीस कशा प्रकारे हप्‍ते वसूल करतात ? हेही नमूद केले आहे.

वक्‍फ बोर्डा’ला देशातील भूमी बळकावण्‍याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा !

‘वक्‍फ बोर्डा’ला देशातील भूमी बळकावण्‍याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करावा, या मागणीसाठी १९ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बसस्‍थानकाशेजारी हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन करण्‍यात आले.

एकनाथ खडसे यांसह पत्नी आणि जावई यांनी भूमी अवैधरित्‍या खरेदी केल्‍याचे मुंबई न्‍यायालयाचे निरीक्षण !

सादर पुराव्‍यांचा विचार करता एकनाथ खडसे, त्‍यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांनी भोसरी येथील भूमी अवैधरित्‍या संपादित केल्‍याचे सकृतदर्शनी स्‍पष्‍ट होते, असे निरीक्षण मुंबई उच्‍च न्‍यायालयाने नोंदवले आहे.

रस्‍ता खोदतांना जलवाहिनी फोडणार्‍या ठेकेदाराला ८ लाख रुपयांचा दंड !

जलवाहिनी फुटल्‍याने स्‍थानिक भागातील पाणीपुरवठा २ दिवस खंडित झाल्‍याने रहिवाशांचे पुष्‍कळ हाल झाले. नागरिकांनी विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. नागरिकांच्‍या या रोषाला सामोरे जात महापालिकेने टँकरने पाणीपुरवठा केला होता.

शुल्‍क भरले नाही म्‍हणून निकाल रोखल्‍यास शाळांवर कारवाई करणार ! – शिक्षण विभाग

अडवणूक शाळांना करता येणार नाही, अन्‍यथा शिक्षण अधिकार्‍यांच्‍या साहाय्‍याने त्‍यांच्‍यावर कारवाई करणार असल्‍याची चेतावणी शिक्षण विभागाने दिली आहे.

पुणे जिल्‍ह्यातील १२ प्राथमिक शाळा अनधिकृत !

एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा अनधिकृतपणे चालू कशा झाल्‍या ? याकडे कुणाचेच लक्ष का नाही, हेही शोधायला हवे !

जारमधून पिण्‍याच्‍या पाण्‍याची विक्री करण्‍यासाठी यापुढे सरकारची अनुमती लागणार !

यापुढे जारमधून पाणी विकण्‍यासाठी अन्‍न आणि औषध प्रशासन विभागाची अनुमती घ्‍यावी लागणार आहे.

काँग्रेस ‘पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्‍या जवळ ! – भाजप

काँग्रेसचे नेते सिद्धरामय्‍या यांच्‍या मुख्‍यमंत्रीपदाच्‍या कार्यकाळात ‘पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्‍या १ सहस्र ७०० कार्यकर्त्‍यांची कारागृहातून  सुटका करण्‍यात आली.

निवेदनातील मागण्या पूर्ण करण्यासाठी लवकरच उपाययोजना काढणार ! – नीलेश बेलसरे, विभागीय निरीक्षक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अमरावती विभाग

हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत याविषयी आगार व्यवस्थापक आणि विभागीय निरीक्षक यांना निवेदन देऊन याविषयी चर्चा करण्यात आली.

रत्नागिरीतील अनधिकृत मजार १५ दिवसांत हटवा ! – मनसेची जिल्हाधिकार्‍यांना चेतावणी

अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ? ही अनधिकृत मजार उभी राहीपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अनधिकृत मजार उभारणार्‍यांसह त्यास उत्तरदायी प्रशासकीय अधिकार्‍यांवरही कारवाई करा !