(म्हणे) ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घाला !’- काँग्रेसची मागणी

ज्या वेळी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले आक्रमण दाखवण्याचा प्रयत्न झाला, त्या वेळी काँग्रेसने त्याला विरोध केला आहे आणि आताही ती तेच करत आहे ! काँग्रेस म्हणजे दुसरी मुस्लिम लीग आहे, हेच लक्षात येते !

बारसू (राजापूर) येथील आंदोलन तुर्तास स्थगित : सरकार आंदोलकांशी चर्चा करणार !

येथील आंदोलन ३ दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. ‘पुढील ३ दिवसांमध्ये प्रकल्पाचे माती सर्वेक्षण थांबले नाही, तर पुन्हा आंदोलन करू’, अशी चेतावणी आंदोलक काशिनाथ गोरले यांनी दिली.

पालघर येथील बालयोगी पू. सदानंद महाराज यांच्या कार्याचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव !

२७ एप्रिल या दिवशी एकनाथ शिंदे यांनी श्रीक्षेत्र तुंगारेश्‍वर येथील आश्रमात जाऊन बालयोगी पू. सदानंद महाराज यांचे दर्शन घेतले.

उदयपूर (राजस्थान) येथे ग्रामविकास अधिकारी अजमल खान याच्याकडून हिंदु महिलेवर बलात्कार आणि धर्मांतर

अशांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा सरकारने केली पाहिजे.

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे ईदच्या दिवशी रस्त्यांवर नमाजपठण केल्यावरून १ सहस्र ७०० जणांवर गुन्हा नोंद

पोलिसांनी थांबवल्यानंतरही २२ एप्रिल या दिवशी जाजमऊ, बाबूपुरवा आणि बेनाझाबर ईदगाहासमोर (नमाजपठणासाठीच्या जागेसमोर) रस्त्यांवर नमाजपठण करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मणीपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या पूर्वी आदिवासी ख्रिस्त्यांकडून तोडफोड !

अवैध चर्च पाडल्याच्या विरोधात करत होते आंदोलन !
तोडफोड करणारे आदिवासी धर्मांतरित ख्रिस्ती असल्याचे सांगितले जात आहे !

इतिहासात प्रथमच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्‍वरहून १ दिवस आधी प्रस्थान होणार !

प्रतिवर्षी चतुर्दशीच्या दिवशी पालखीचे होणारे प्रस्थान यंदा त्रयोदशीला, म्हणजेच २ जूनला होणार ! २८ जून या दिवशी पालखी पंढरपूरला पोचेल. ३ जुलै या दिवशी परतीचा प्रवास चालू होऊन २० जुलै या दिवशी पालखीचे त्र्यंबकेश्‍वर येथे आगमन होईल.

भाग्यनगर येथील मशिदीच्या आवारात ‘जय श्रीराम’ची रिंगटोन वाजल्याने ३ जणांना पोलिसांनी घेतले कह्यात !

गेली अनेक दशके संपूर्ण देशात ५ वेळ मशिदीमधून ऐकवली जाणारी अजान हिंदू ऐकत आहेत, तर काही क्षण वाजणारी ‘जय श्रीराम’ची रिंगटोन मुसलमान का ऐकू शकत नाहीत ?

(म्हणे) ‘जर बिहारमध्ये येऊन हिंदु-मुसलमान भांडणे लावणार असाल, तर विरोध करू !’ – बिहारचे वन आणि पर्यावरण मंत्री तेजप्रताप यादव

धर्मांध मुसलमान हिंदूंवर आक्रमण करत आहेत, मंदिरांची तोडफोड करत आहेत, तेव्हा तेजप्रताप यादव तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

अवैध पद्धतीने कृत्रिमरित्‍या आंबे पिकवणार्‍यांवर अन्‍न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई !

अवैध पद्धतीने कृत्रिमरीत्‍या आंबे पिकवणार्‍या मुंबई कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या व्‍यापार्‍यांवर अन्‍न आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. ही कारवाई सहआयुक्‍त (अन्‍न) सुरेश देशमुख यांच्‍या मार्गदर्शनाखाली साहाय्‍यक आयुक्‍त योगेश ढाणे, गौरव जगताप यांच्‍या पथकाने केली आहे.