१ सहस्र ३५० श्रीरामभक्तांना १ सहस्र रुपयांत अयोध्या दर्शन ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील १ सहस्र ३५० श्रीरामभक्तांना भाजपच्या वतीने पहिल्या टप्प्यात अयोध्या दर्शन घडवण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेकडून २ दिवसांमध्ये १५० कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध !

उद्यान, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, पथ, विद्युत विभागांसमवेत सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून लहान-मोठ्या कामांच्या निविदा काढण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. 

पतित पावन संघटनेने महाराष्ट्रातील १२६ पोलिसांना न्याय मिळवून दिला !

पतित पावन संघटनेच्या वतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यात आला आणि प्रशिक्षणाचे पत्र मिळवून दिले.

आज लातूर येथे ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ !

‘जय श्रीराम’ची घोषणा दिल्याच्या कारणावरून कोल्हापूर येथील शालेय बसवर दगडफेक करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हावी, या आणि अन्य घटनांच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरीत ब्रिगेडियर एस्.व्ही. भास्कर आणि कॅप्टन डॉ. राजेश अढाऊ या वीर योद्ध्यांच्या मुलाखतीतून उलगडली कारगील युद्धाची कथा  !

जम्मू आणि काश्मीरमधील आणि समुद्रसपाटीतून १९ सहस्र फूट उंच, उणे २० तापमान, प्रचंड थंडी, बर्फाच्छादित शिखरे अशा प्रतिकूल स्थितीत कारगिलचे युद्ध भारताने वीर सैनिकांमुळे जिंकले.

ज्ञानवापीविषयी मुसलमानांनी सामंजस्य दाखवावे !(Gyanvapi Muslim Cooperation Expected)

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचा विचार विश्‍वकल्याणाचा आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून भक्तीची गंगा वाहिली आहेे. मानवतेच्या सर्वांगीण विकासासाठी वेदांची आवश्यकता आहे.

भारताने स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित केल्यास जगातील अन्य १५ राष्ट्रे हिंदु राष्ट्र होण्यासाठी सिद्ध !  

भारताने स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित केल्यास जगातील अन्य १५ राष्ट्रे हिंदु राष्ट्र होण्यासाठी सिद्ध आहेत, असे प्रतिपादन पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी महाराज यांनी येथे केले.

श्रीराममंदिरावर आक्रमण करण्याविषयीचा दूरभाष आल्याने पोलीस सतर्क !

पोलिसांना धमक्या आणि खोटी माहिती देणारे भ्रमणभाष यासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे. अशा धमक्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत.

मुंबई : अश्वमेध महायज्ञाची सिद्धता अंतिम टप्प्यात

यज्ञशाळेत १ सहस्र ८ तलाव असणार आहेत. प्रत्येक यज्ञकुंडात १० भाविक बसतील. १० सहस्र भाविकांना एकाच वेळी यज्ञ करता येणार असून तितक्याच संख्येने भाविकांना परिक्रमा करता येणार आहे. तसेच सहस्रो भाविक प्रतीक्षागृहात बसणार आहेत.