निष्पाप हिंदु तरुणांवर कारवाई केल्यास त्याचा परिणाम चांगला होणार नाही ! – वज्रदेही स्वामीजी यांची चेतावणी
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंना वाईट दिवस आले आहेत, हे लक्षात घ्या !
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंना वाईट दिवस आले आहेत, हे लक्षात घ्या !
‘लव्ह जिहाद’ आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचला आहे. ‘लव्ह जिहाद’ला तोंड देण्यासाठी धर्मशिक्षण घेणे, तसेच स्वरक्षण शिकणेही आवश्यक आहे. हिंदु युवती आणि महिला यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण करणे आवश्यक आहे.
बैठक संपल्यावर मुख्यमंत्र्यांच्या आधी खुर्चीवरून उठलेल्या पोलीस अधीक्षकांवर ओरडून त्यांना पुन्हा बसण्यास सांगितले !
हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. त्यावरून सुलीबेले यांनी राज्य सरकारवर टीका केली.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त हुब्बळ्ळी आणि मंगळुरू येथे हिंदू एकता दिंडीचा उपक्रम घेण्यात आला.
कर्नाटकातील काँग्रेसच्या राज्यात टिपू सुलतान उदो उदो होणार, तर सावरकरांना वाळीत टाकण्याचाच प्रयत्न होणार, यात शंका नाही ! यावरून तरी काँग्रेसला निवडून चूक केल्याचे राज्यातील हिंदूंच्या लक्षात आल्यास तो सुदिन ठरेल !
जनतेचे रक्षण करणार्या पोलिसांनीच जनतेला लुटावे, यासारखी लज्जास्पद गोष्ट कोणती ? असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने सरकारने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा केली पाहिजे !
भारतातील प्रत्येक हिंदूला गायीचे महत्त्व ठाऊक आहे आणि गायीविषयीच्या भावनाही; मात्र व्यंकटेश जाणीवपूर्वक मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी असे विधान करत आहेत ! कर्नाटकमध्ये काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना त्यांची चूक लक्षात येईल का ?
समाजपुरुष अध्यात्मविहीन होत चालल्याचेच हे द्योतक आहे. समाजमनावर नैतिक मूल्ये आणि साधना यांचे संस्कार केल्यावरच समाज नीतीमान बनेल. यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !