काश्मीरमध्ये गेल्या ११ दिवसांत ६ हिंदूंवर आतंकवादी आक्रमणे
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद अद्यापही संपलेला नाही, हेच वास्तव आहे. तो संपवण्यासाठी पाकला संपवणेच आवश्यक आहे, हे शासनकर्त्यांनी लक्षात घ्यावे !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद अद्यापही संपलेला नाही, हेच वास्तव आहे. तो संपवण्यासाठी पाकला संपवणेच आवश्यक आहे, हे शासनकर्त्यांनी लक्षात घ्यावे !
श्रीनगर येथे झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलांनी २ आतंकवाद्यांना ठार केले. ठार करण्यात आलेले आतंकवादी काही दिवसांपूर्वी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर आक्रमण करण्याच्या घटनेत सहभागी होते.
काश्मीरच नव्हे, तर जम्मूमध्येही हिंदू आणि त्यांची मंदिरे असुरक्षित !
सुरक्षादलांवर दगडफेक करणार्यांवर आता गोळीबार करण्याची अनुमती दिली पाहिजे, तरच या घटना कायमच्या थांबतील !
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून तरुण काश्मिरी मुसलमानांकडून ‘आमच्या पूर्वजांकडून चूक झाली’, हे स्वीकारून हिंदूंना काश्मीर खोर्यात स्थान देण्याची मागणी करणे अपेक्षित होते; पण चित्रपट प्रसारित होऊन एक मास झाला, तरी तशी मागणीही होतांना दिसली नाही ! असे का ?
अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा ढोल बडवणारे, तसेच कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून धर्मांध मुलींच्या पाठीशी उभे रहाणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी आता कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत ?
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? घुसखोरांची समस्या अनेक वर्षांपासून असतांना आतापर्यंत राज्य प्रशासनाने असे धोरण आखून त्यांना देशाबाहेर का काढले नाही ?
काश्मीरमध्ये अद्यापही काश्मिरी हिंदू आणि देशातील अन्य हिंदू असुरक्षितच आहेत, हेच जिहादी आतंकवादी दाखवून देत आहेत, हे लक्षात घ्या !
ही मूर्ती ९ व्या शतकातील असून ती अद्वितीय त्रिमुखी श्रीविष्णुची आहे. ही मूर्ती हिरव्या पाषाणातील असून अत्यंत दुर्मिळ आहे. तिची कलाकुसर अत्यंत उत्कृष्ट आहे.
जे कार्य आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी करायला हवे, ते एका चित्रपटाने करून दाखवले. ही परिस्थिती देशासाठी लज्जास्पद !