जम्मू-काश्मीरमधील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांच्या संदर्भात ठोस धोरण आखा !

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? घुसखोरांची समस्या अनेक वर्षांपासून असतांना आतापर्यंत राज्य प्रशासनाने असे धोरण आखून त्यांना देशाबाहेर का काढले नाही ?

काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदू आणि बिहारी नागरिक यांच्यावर आतंकवाद्यांचे आक्रमण

काश्मीरमध्ये अद्यापही काश्मिरी हिंदू आणि देशातील अन्य हिंदू असुरक्षितच आहेत, हेच जिहादी आतंकवादी दाखवून देत आहेत, हे लक्षात घ्या !

काश्मीरमध्ये झेलम नदीत सापडली त्रिमुखी श्रीविष्णुची प्राचीन मूर्ती !

ही मूर्ती ९ व्या शतकातील असून ती अद्वितीय त्रिमुखी श्रीविष्णुची आहे. ही मूर्ती हिरव्या पाषाणातील असून अत्यंत दुर्मिळ आहे. तिची कलाकुसर अत्यंत उत्कृष्ट आहे.

तब्बल ३१ वर्षांनी आतंकवादी बिट्टा कराटे याच्या विरोधात श्रीनगर न्यायालयात याचिका प्रविष्ट !

जे कार्य आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी करायला हवे, ते एका चित्रपटाने करून दाखवले. ही परिस्थिती देशासाठी लज्जास्पद !

सोपोर (काश्मीर) येथे बुरखाधारी महिलेने ‘सी.आर्.पी.एफ.’च्या बंकरवर फेकला पेट्रोल बाँब !

आतंकवाद्यांकडून बुरख्याचा वापर केला जात असल्याने काश्मीरसह संपूर्ण देशात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदीची मागणी आता जनतेने आणि सुरक्षादलांनी केली पाहिजे !

श्रीनगरमध्ये २ आतंकवादी ठार

काश्मीरमध्ये कितीही आतंकवादी ठार झाले, तरी पाकला नष्ट केल्याखेरीज तेथील आतंकवाद नष्ट होणार नाही !

काश्मीरमध्ये शारदादेवी मंदिराच्या उभारणीला आरंभ !

शेकडो वर्षांपासूनची तीर्थयात्रेची परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न ! मंदिरांच्या उभारणीसमवेत त्यांचे कायमस्वरूपी रक्षण होण्यासाठी जिहादी आतंकवादाच्या विरोधात प्रभावी उपाययोजना आखणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असे हिंदूंना वाटते !

हिंदूंना नष्ट करण्याची भाषा करणार्‍या राजौरी (जम्मू-काश्मीर) येथील मौलवीची क्षमायाचना !

ही क्षमायाचना म्हणजे ढोंग असून मनातील सत्यच मौलवीच्या ओठांवर आले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि हिंदूंनी सतर्क रहायला हवे, हेच यातून लक्षात येते !

बडगाम येथे आतंकवाद्यांकडून विशेष पोलीस अधिकार्‍याची हत्या

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

जम्मू-काश्मीरमधील विदेशी गुंतवणूक शिखर परिषदेत संयुक्त अरब अमिरातचा सहभाग

जम्मू-काश्मीरमध्ये विविध क्षेत्रात गुंतवणुकीची क्षमता आहे. अशी गुंतवणूक भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यासाठी, विशेषतः काश्मीरसाठी लाभदायी आहे, असे या गटाचे नेतृत्व करणारे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला महंमद युसुफ यांनी सांगितले.