पहलगाम येथे हिजबुल मुजाहिदीनचे ३ जिहादी आतंकवादी ठार !
जिहादी आतंकवादाचा निर्माता पाकला नष्ट केल्याखेरीज भारतातील आतंकवाद संपुष्टात येणार नाही, हे गेल्या ७४ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लक्षात न येणे लज्जास्पद !
जिहादी आतंकवादाचा निर्माता पाकला नष्ट केल्याखेरीज भारतातील आतंकवाद संपुष्टात येणार नाही, हे गेल्या ७४ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लक्षात न येणे लज्जास्पद !
जम्मू येथील सांबा भागात सीमेवर एक भुयार आढळले आहे. त्यामुळे येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सीमा सुरक्षा दलाकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
हिंदूंच्या मंदिरांतील आरतीनंतर कधी सुरक्षादलांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना या देशाच्या इतिहास कधी घडलेली नाही आणि कधी घडणारही नाही, हे लक्षात घ्या !
भारतात कोण छोटी पाकिस्ताने निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळ महबूबा मुफ्ती यांचे हे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय !
आज काश्मीरच्या ज्या भागावर पाकचे नियंत्रण आहे, तेथील काश्मिरी मुसलमानांचे अस्तित्व नष्ट केले जात आहे, याविषयी ओमर अब्दुल्ला का बोलत नाहीत ?
एजाज हाफिज आणि शाहिद अयुब ही ठार झालेल्या आतंकवाद्यांची नावे आहेत, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.
जम्मू येथील भिठंडी भागात जिहादी आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले, तर १ सैनिक वीरगतीला प्राप्त झाला. या चकमकीत ८ सैनिक घायाळ झाले.
घटनेच्या एक दिवस आधी बांदीपोरा येथे नाकाबंदीच्या वेळी उमर अजाज नावाच्या एका आतंकवाद्याला अटक करण्यात आली.
आम्ही काश्मिरी हिंदू झुकणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढतच राहू.
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !