(म्हणे) ‘मोगलांनी ८०० वर्षे भारतावर राज्य केल्याने त्यांचा इतिहास मिटवला जाऊ शकत नाही !’-फारूक अब्दुल्ला

हिंदूंना अत्याचार करणार्‍या मोगलांविषयी मुसलमान प्रेम व्यक्त करतात आणि तरीही ‘हिंदूंनी मुसलमानांशी सर्वधर्मसमभावाने वागावे’, अशी अपेक्षा करतात, हे संतापजनक !

काश्मीरमध्ये ७० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

२ तस्करांना अटक
सज्जाद बडाना आणि जहीर तंच अशी त्यांची नावे आहेत. 

जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांची संख्या झाली अल्प ! – पोलीस महासंचालक  

काश्मीरमधील आतंकवाद्यांची संख्या अल्प झाली, असे म्हटले, तरी अद्यापही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षितच आहेत. भारतातील कोणत्याही राज्यातील हिंदू तेथे जाऊन राहू शकत नाहीत, अशीच स्थिती आहे !

(म्हणे) ‘प्रभु श्रीराम केवळ हिंदूंचेच नव्हे, तर सर्वांचे आहेत !’ – फारूख अब्दुल्ला

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदुद्वेषी फारूख अब्दुल्ला यांना श्रीरामाची, तर हिंदुद्वेषी मेहबूबा मुफ्ती यांना भगवान शिवाची आठवण झाली, हे लक्षात घ्या !

काश्मीरमधील प्राचीन श्री शारदादेवी मंदिराचे पुनर्निर्माणानंतर उद्घाटन  

गेली अनेक दशके हे मंदिर दयनीय स्थितीत होते.

आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करण्याच्या प्रकरणात काश्मीरमध्ये मुसलमान पत्रकाराला अटक

आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी अन्वेषण करत असलेल्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने श्रीनगरमधून इरफान मेहराज या पत्रकाराला अटक केली आहे.

काश्मीरमध्ये मदरशातील मौलानाच्या ८ ठिकाणांवर पोलिसांच्या धाडी !

देशातील सर्वच मदरसे बंद करण्याची आवश्यकता का आहे ? हेच यातून लक्षात येते !

पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगून काश्मीरमध्ये पंचतारांकित सुविधा उपभोगणार्‍या भामट्याला अटक

पंतप्रधान कार्यालयाचा अतिरिक्त संचालक असल्याचे सांगून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था, बुलेटप्रूफ गाडी, पंचतारांकित सुविधा मिळवणार्‍या किरण भाई पटेल या भामट्याला जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांनी अटक केली.

श्रीनगरमध्ये ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी शिक्षक अब्दुल वहिद याला अटक

पोलिसांनी आरोपी अब्दुल वहिदच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून शिवलिंगावर जलाभिषेक !

निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी अशांना धर्मनिरपेक्षतेचे डोस न पाजल्याचाच हा परिणाम आहे ! आता तरी त्यांना हा डोस पाजण्यात येईल का ? कि केवळ हिंदूंनीच धर्मनिरपेक्षतेचे पालन करत आत्मघात करून घेत रहायचा ?