भारतीय रिझर्व्ह बँकेने १० रुपयांच्या नाण्याच्या वैधतेविषयी स्पष्ट करावे !
अशी मागणी का करावी लागते ? रिझर्व्ह बँकेच्या हे लक्षात येत नाही का ?
अशी मागणी का करावी लागते ? रिझर्व्ह बँकेच्या हे लक्षात येत नाही का ?
सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी मकरसंक्रांतीचे महत्त्व, मकरसंक्रांती साजरा करण्यामागील अध्यात्मशास्त्र, मकरसंक्रांतीनिमित्त दान करण्याचे महत्त्व आदी विषयांवर माहिती सांगण्यात आली.
सीमा सुरक्षा दलाचा अधिकारी एवढी संपत्ती जमा करेपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? कि पोलीस आणि प्रशासन यांना ठाऊक असूनही त्यांनी वेळीच कारवाई का केली नाही ? सीमा सुरक्षा दलालाही याची माहिती कशी मिळाली नाही ?
धर्मांध राजकारण्यांचा ‘भूमी जिहाद’ जाणा ! अशा धर्मांध नेत्याला तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !
भिवानी जिल्ह्यात भूस्खलनामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनाखाली १० वाहने दबली गेली असून यात जवळपास २० लोक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सनातन संस्थेच्या वतीने ‘भगवद्गीता’ या विषयावर सनातनच्या साधिकेने मार्गदर्शन केले. या वेळी हरियाणा सरकारच्या वतीने सनातन संस्थेचा भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
मुसलमान मुलीने पौगंडावस्थेत प्रवेश केल्यानंतर ‘मुस्लिम पर्सनल लॉ’मुळे ती स्वत:च्या इच्छेनुसार कुणाशीही विवाह करून शकते. यामध्ये तिचे आई-वडील किंवा नातेवाईक हस्तक्षेप करू शकत नाहीत, असा निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री खट्टर यांनी ‘उघड्यावर नमाजपठण करणे सहन करणार नाही’, असे म्हटले होते.
हरियाणातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ‘सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करता येणार नाही’, असे सांगूनही तेथे नमाजपठण चालू रहाणे, हिंदूंना अपेक्षित नाही !
गेल्या २ मासांपासून या संदर्भात हिंदू आणि त्यांच्या संघटना यांनी गुरुग्राम येथे केलेल्या आंदोलनामुळे आता ही भूमिका घेण्यात आली आहे. ती हिंदूंना आंदोलन करण्यापूर्वीच घेतली गेली पाहिजे होती, असेच हिंदूंना वाटते !